ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी 2006 मध्ये पश्चिम बंगाल मधील हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे ‘नॅनो’ मोटारीचा उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली. ममता बॅनर्जीच्या तीव्र
साधना करतानाही विषय, वासनांपासून दूर राहाण्याची शपथ आपल्या अंतःकरणास घालायला हवी. साधनेत मन भरकटू देणार नाही असा दृढनिश्चय, दृढसंकल्प करायला हवा. म्हणजे मनाकडून त्याचे पालन
फणसाला कसलीच रोगराई नाही, देखभाल नाही, लागवडीचा खर्च कमी आणि ‘उत्पन्नाची हमीच हमी’ असल्याने आंबा, काजूच्या तुलनेत फणस शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. झाड लावल्यानंतर दोन वर्षे
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात आजही भात साठवणूकीसाठी पारंपारिक पद्धतीचाच वापर केला जातो. अशा या विषमुक्त पद्धतीची एक झलक…. सौजन्य – सौ. अश्विनी व्हरकट
श्री संत अच्युत महाराजांचे सुविचार, शुभचिंतन, नामस्मरण याद्वारे आसपास असणाऱ्या लोकांमध्ये विचार लहरी प्रवाहित होऊन सर्व भक्तगण सुद्धा पावन झाला. एवढं महान सामर्थ्य असणारी जी
हादग्याची लागवड परसबागेतही करता येणे शक्य आहे. यातून मिळणारी फुले ही औषधी आहेत. त्याची भाजी नियमित खाणे आरोग्यास उपयुक्त आहे. जाणून घ्या हादग्याबद्दल आणि त्यापासूनच्या
एका राष्ट्रशिक्षकाची ही कहाणी प्रेरणादायी व तितकीच मार्गदर्शक असून ती दीपावलीच्या तोंडावर सर्वांना प्रकाश प्रदान करणारी अशी आहे. सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री डाॅ. प्रतिमा इंगोले
सातवीन ( सप्तपर्णी) वृक्ष नोव्हेंबरमध्ये फुलोऱ्यावर येतो. त्याच्या फुलांच्या उग्रवासामुळे या वृक्षाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. काही ठिकाणी या वृक्षाची तोडही केली जात आहे.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406