मुंबई कॉलिंग – निवडणुकांचा हंगाम जसा जवळ येऊ लागला आहे तसे राजकीय आरोप प्रत्यारोपांना राज्यात उधाण येऊ लागले आहे. केवळ विरोधी पक्षातीलच नव्हे तर सत्ताधारी
गडचिरोली – नागपूर येथील साहित्य विहार या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांना उत्कृष्ट पुस्तक निर्मीतीसाठी पुरस्कृत करण्यात येते. पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना साहित्य विहारच्या वार्षिक साहित्य संमेलनात मान्यवरांच्या
जिथं विदेशी पक्षी स्थलांतर करून यायचे, आनंदाने राहायचे, तिथं दूषित पाण्याशिवाय काहीच नाही. त्यांनी उतरायचं कुठं? ही गोष्ट फक्त यमुना नदीची नाही. भारतातल्या अनेक नद्या
स्टेटलाइन केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असेल त्याच पक्षाचे सरकार राज्यात असेल तर त्या सरकारने निवडणुकपूर्व रेवड्यांचा पाऊस पाडला तरी निवडणूक आयोग डोळ्यावर बांधलेली पट्टी काढत
अर्थात मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकांची स्वतंत्र वाट निर्माण करण्याचे श्रेय गवाणकर यांनाच जाते. ‘वेडी माणसे’ हे त्यांचे पहिले नाटक असून, त्यानंतर ‘दोघी’, ‘वर भेटू नका’,
हिंगोली – येथील शिवाजी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे यांनी ‘संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०२५’ जाहीर केले. १ जानेवारी २०२० ते
३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अमरावती येथे संत ज्ञानेश्वर सभागृह येथे होत आहे भव्य आयोजन अमरावती: या वर्षीचे ३८ वे महाराष्ट्र राज्य तथा तिसरे अखिल
जेथ द्वेषाचां आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत ।माजी प्रमदादि तळपत । महामीन ।। ७२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – जी द्वेषरूपी भोवऱ्यानें
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406