September 8, 2024
Home Page 308
विश्वाचे आर्त

वर्षियेंवीण सागरू । जैसा जळे नित्य निर्भरु । (एकतरी ओवी अनुभवावी)

अमर्याद रुप सर्वांना सामावून घेण्याचे सामर्थ्य ठेवते. असे आपले अमर्याद अंतःकरण ठेवायला हवे. कितीही सुख-दुःखे आली तरी त्याचा समतोल ढळता कामा नये. अशा मनाच्या, अंतःकरणाच्या
काय चाललयं अवतीभवती

दोन देशात घडलेली अद्भुत कहाणी…

डॉ. आई तेंडुलकर या नावापासूनच सारे विलक्षण…बेळगावच्या तरूणाची दोन देशात घडेलली अद् भुत कथा…जाणून घेऊया या कथेबद्दल अनुवादक सुनीता लोहोकरे यांच्याकडून… डॉ. आई तेंडुलकर या
मुक्त संवाद

राम जागवा…

तुमच्यातल्या रावणाचे दहन तुम्हीच करा आणि त्या आतल्या रामाला  जागवा आणि सुखी व्हा. मनातला राम जागवण्यासाठी निमित्त गुढीपाडव्याचे. तेव्हा एकच संकल्प करु या मनामनातला राम
काय चाललयं अवतीभवती

बालविश्वाला भुरळ घालणारा कवितासंग्रह

कवितासंग्रहातील कवितारूपी वारा जेंव्हा बालमुखातून गाणे गुणगुणायला लागेल तेंव्हाच मुलांच्या चेहऱ्यावर सदानंद दिसून येईल हे निश्चित. दुरापास्त होत जाणाऱ्या नात्यातल्या माणसांवर प्रेमाची हळूवारपणे फुंकर घालत
काय चाललयं अवतीभवती

रंकाळ्याची सर्वांगीण बखर ….

  ‘कोल्हापूरच्या जनजीवनाचा सखा’ असे ज्याचे यथोचित वर्णन केले जाते अशा वैभवशाली रंकाळा या निसर्गरम्य पर्यटनस्थळाची परिपूर्ण अशी माहिती या सर्वांगसुंदर पुस्तकातून शब्दबद्ध झाली आहे.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

घरात कसे फुलवायचे कमळ अन् वाॅटरलिली…

कमळ आणि वाॅटरलिली घरात टपामध्ये लावताना कोणती काळजी घ्यायची ? लागवडीसाठी कोणत्या प्रकारची माती वापरायची ? त्यामध्ये कोणती खते वापरायची ? त्याचे प्रमाण किती ठेवायचे
काय चाललयं अवतीभवती

रामकथा ब्रह्मांड भेदूनी गेली

प्रस्तुत रामकथामालेत दिग्विजयाचा अप्रतिम परिचय सहजपणे करून देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. डॉ. सच्चिदानंद शेवडे सहस्रावधी वर्षे रामकथा ही जनसामान्यांच्या मनाला भुरळ घालीत आहे, ती
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

Neettu Talks : प्रथम स्वतः वर प्रेम करायला शिका…

आपण स्वतः सर्वाधिक स्वतःवर प्रेम करतो. पण याची कल्पना आपणाला नसते. स्वतःवर प्रेम करण्याचे फायदे काय आहेत ? निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासाला बळकटी कशामुळे येते ?
काय चाललयं अवतीभवती

सुधारित नागरिकत्व कायद्याबाबतच्या शंकाचे निरसर करणारे पुस्तक

लेखिका वकील असल्याने पुरावे देण्याची काळजी घेतली आहे. त्याचप्रमाणे पारशी, चकमा, हाजोंग, तिबेटी, नेपाळी, भूतानी या स्थलांतरितांचा प्रश्न कसा वेगळा आहे याचे विवेचन लेखिकेने केले
विश्वाचे आर्त

म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । (एकतरी ओवी अनुभवावी)

मीपणा कसा जातो ? विषयांपासून कशी मुक्ती मिळते ? वासनेवर कसे नियंत्रण मिळवायचे ?वाईट विचार कसे नाहीसे करायचे ? याचा अभ्यास करून त्यावर विजय मिळवायचा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓