महाराष्ट्रासह देशभरात विविध विकृत मानसिकतेपोटी लागणारे, लावले जाणारे वणवे आज पर्यावरणासमोरील प्रचंड मोठी समस्या बनून राहिली आहे. या वणव्यामुळे सर्वदूर जंगलातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी,
सह्याद्री आणि पाऊसाचं हे नातं काही वेगळचं आहे. मान्सूनच्या कालावधीत पश्चिम घाटाचे सौंदर्य काही औरच असते. घाटमाथ्यावर टेकलेल्या ढगातून जाताना स्वर्गात गेल्याचा भास होतो. मनाला
पुणे – येथील पुण्यभूषण फाउंडेशनच्यावतीने नवीन वर्षात विविध महत्त्वाचे उपक्रम राबविणार आहे. यामध्ये यावर्षीपासून दिवाळी अंकास पुरस्कार देण्यात येणार आहे. अशी माहिती संजय भास्कर जोशी यांनी
पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पर्यावरण मंत्री आदी मान्यवरांनी
समाधिपाद – ईश्वर म्हणजे कोण ? सूत्र – २४क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्ट: पुरुषविशेष ईश्वर:. क्लेश क्लिश्नंतीति क्लेशा:–ज्याच्यापासून दु:ख होते, त्याला क्लेश म्हणतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश
ईश्वरप्रणिधानाद्वा या सूत्रात समाधी कोणकोणत्या उपायांनी/मार्गांनी होते, हे सांगत असताना,’ ईश्वरप्रणिधाना’नेसुद्धा समाधीचा लाभ होतो असे म्हटले आहे. लेखन – अ. रा. यार्दी, धारवाड ईश्वरप्रणिधान म्हणजे काय?
बुर्ली ( ता. पलुस ) येथील बंचप्पा बनात पिसारा फुलवलेल्या मोराचा नजारा चित्रीत केला आहे आमणापूर येथील संदीप नाझरे यांनी…
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406