July 27, 2024
Home Page 309
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वणव्यापासून त्रस्त आहात मग हा उपाय करून जरुर पाहा…

महाराष्ट्रासह देशभरात विविध विकृत मानसिकतेपोटी लागणारे, लावले जाणारे वणवे आज पर्यावरणासमोरील प्रचंड मोठी समस्या बनून राहिली आहे.  या वणव्यामुळे सर्वदूर जंगलातील जैवविविधता, वन्यजीव, कीटक, पक्षी,
पर्यटन

अनुस्कुरा घाटात ढगांची सफर ड्रोनच्या नजरेतून…( व्हिडिओ)

सह्याद्री आणि पाऊसाचं हे नातं काही वेगळचं आहे. मान्सूनच्या कालावधीत पश्चिम घाटाचे सौंदर्य काही औरच असते. घाटमाथ्यावर टेकलेल्या ढगातून जाताना स्वर्गात गेल्याचा भास होतो. मनाला
काय चाललयं अवतीभवती

पुण्यभूषण फाउंडेशन देणार दिवाळी अंकांना पुरस्कार

पुणे – येथील पुण्यभूषण फाउंडेशनच्यावतीने नवीन वर्षात विविध महत्त्वाचे उपक्रम राबविणार आहे. यामध्ये यावर्षीपासून दिवाळी अंकास पुरस्कार देण्यात येणार आहे. अशी माहिती संजय भास्कर जोशी यांनी
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अभ्यासात एकाग्रता कशी मिळवायची ? जाणून घ्या टिप्स…

अनेकांची ही तक्रार असते की अभ्यास करताना त्यामध्ये लक्ष लागत नाही. मन इकडे तिकडे धावते. एकाग्रता साधत नाही. अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. यावर काय
काय चाललयं अवतीभवती

मुख्यमंत्री म्हणाले आधी मुले ‘ही’ चित्रे रेखाटत होती पण आजची मुले ‘हे’ चित्र रेखाटतात..

पर्यावरणाचे संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘माझी वसुंधरा ई-शपथ’ उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, पर्यावरण मंत्री आदी मान्यवरांनी
विश्वाचे आर्त

श्री ज्ञानेश्वरीतील पाणी व्यवस्थापन विचार…वाचा सविस्तर

पाण्याची उपलब्धता कमी असेल अशा ठिकाणी एक सरी आड पाणी देण्याची पद्धतही आहे. कमी पाण्यात जास्तीत जास्त शेत भिजवले जाते. मिश्र शेती करून पाण्याचा जास्तीत
विश्वाचे आर्त

समाधिपाद – ईश्वर म्हणजे कोण ?

समाधिपाद – ईश्वर म्हणजे कोण ? सूत्र – २४क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्ट: पुरुषविशेष ईश्वर:. क्लेश क्लिश्नंतीति क्लेशा:–ज्याच्यापासून दु:ख होते, त्याला क्लेश म्हणतात. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश
विश्वाचे आर्त

समाधीपादः ईश्वरप्रणिधान म्हणजे काय?

ईश्वरप्रणिधानाद्वा या सूत्रात समाधी कोणकोणत्या उपायांनी/मार्गांनी होते, हे सांगत असताना,’ ईश्वरप्रणिधाना’नेसुद्धा समाधीचा लाभ होतो असे म्हटले आहे. लेखन – अ. रा. यार्दी, धारवाड  ईश्वरप्रणिधान म्हणजे काय?
विश्वाचे आर्त

ते तुझिये गुरूकृपादृष्टी । निर्विष होय ।। ( एकतरी ओवी अनुभवावी )

वाईट विचार नष्ट करणे शक्य नाही पण ते टाळता येणे शक्य आहे. त्यापासून दूर राहीले तर ते आपणास त्रास देऊ शकत नाहीत. ते विषय दंश
पर्यटन

बुर्लीच्या बनात नाचे मोर ( व्हिडिओ)

बुर्ली ( ता. पलुस ) येथील बंचप्पा बनात पिसारा फुलवलेल्या मोराचा नजारा चित्रीत केला आहे आमणापूर येथील संदीप नाझरे यांनी…
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓