छत्रपत्री शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांमधील हा एक नितांत सुंदर किल्ला आहे. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध झाले आहेत. तरीही या
दैनंदिन जीवनात आपणास अनेक माणसं भेटतात. त्यांच्याकडून आपण काही ना काही शिकतो. त्यातील काही माणसं आपल्यात सकारात्मक बदल घडवतात. आपले जीवन सुखी बनवण्यासाठी त्यांचा लाभलेला
कवितांमध्ये व्यक्त झालेले अनुभव हे एका संवेदनशील कलावंतमनाने घेतलेले अनुभव आहेत आणि त्यांचे मूळरूप चिंतनाला कारणीभूत असले तरी त्यावर कवयित्रीच्या रसिकतेचे, वाचनाचे, चिंतनशील वृत्तीचे संस्कार
प्रत्येक गोष्टीत आत्मसंतुष्ट राहायचे. यातून समाधान मिळते. समाधानाने मनाला शांती मिळते. जीवन हे पुढे पुढे जातच असते. वेळ कोणासाठीही थांबत नाही. अशा या संसारात कधी
पूर्वी करमणुकीची साधने नव्हती (टीव्ही, फोन, रेडिओ) अशा काळात मंदीर, घरात सणांवेळी, एकादशी, तुकाराम बीज, श्रीकृष्ण जन्माष्टमी, आषाढी एकादशी, श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम, श्रीकृष्ण जन्माष्टमी,
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406