भीती वाटणे हा मनाचा स्थायीभाव आहे पण जेव्हा भितीचे काळजी आणि चिंतेत रूपांतर होते त्यावेळी आपल्या सुखाला ग्रहण लागतं. म्हणून भितीचे व्यवस्थापन करणं प्रत्येकालाच जमलं...
सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. पण तरीसुद्धा आपण तसा विचार सतत करू शकत नाही. यावर उपाय कसा काढायचा ? सकारात्मक उर्जेने आयुष्य कसे भरून...
स्वतःला कधी कमी लेखू नका. स्वतःला ओळखायला शिका. यातच तुमची प्रगती दडली आहे. स्वतःच्या कौशल्यावर, क्षमतेवर विश्वास ठेऊन कामाला लागा यश तुमच्या हातात आहे….सविस्तर ऐकण्यासाठी...
सकारात्मक राहण्याची कला या विषयावर रवींद्र खैरे यांचे विचार ऐकण्यासाठी करा ऑडिओ क्लिपवर क्लिक…. रवींद्र खैरे, मोबाईल 9637210599 r.s.khaire@gmail.com...
मित्रहो, जर मराठी माणसाला व्यवसायच जमला नसता तर देशातील व परदेशातील यशस्वी उद्योजकांमध्ये इतके मराठी उद्योजक नसते. व्यवसायात मिळणारे यश हा तो व्यवसाय कोणता आहे,...
संकटे उद्योजकांना मार्गदर्शकच ठरत असतात. येणाऱ्या प्रत्येक संकटात लपलेल्या संधीचा शोध घेतला. तर एक नवा व्यवसाय उदयाला येऊ शकतो. आहे त्या व्यवसायात संकटांचा अभ्यास करून...
विविध प्रशासकीय सेवेच्या मुख्य परीक्षेनंतर पास होण्याची खात्री आहे अशा विद्यार्थ्यांना वेध लागतात ते मुलाखतीचे. स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणून मुलाखतीला ओळखले जाते. –...
अनेकांच्या कष्टाचे चीज होते, तर अनेकांना बरीच वर्षे हा संघर्ष चालू ठेवावा लागतो. या मुलांमध्ये कष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. अभ्यासाची तळमळ त्यांच्या बोलण्यातून व्यक्त...