पूर्वी करमणुकीची साधने नव्हती (टीव्ही, फोन, रेडिओ) अशा काळात मंदीर, घरात सणांवेळी, एकादशी, तुकाराम बीज, श्रीकृष्ण जन्माष्टमी, आषाढी एकादशी, श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम, श्रीकृष्ण जन्माष्टमी,
अध्यात्माची आवड म्हणून अनेकजण पारायणे करतात. पण त्याचा मुख्य उद्देश काय ? हेच विचारात घेतले जात नाही. पारायणे कशासाठी करायची ? ज्ञानी होण्यासाठी पारायणे करायची.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सृजन चंद्रपूर या संस्थेच्या वतीने एका प्रथितयश व्यक्तीची मुलाखत घेण्याच्या उपक्रमांमध्ये ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी झाडीबोली साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. हरिश्चंद्र
कृषिक्षेत्रातील खर्च कमी करून उत्पादकता वाढवायला दाभोळकरांनी दाखवलेला प्रयोग परिवाराचा मार्ग नक्कीच उपुयक्त आहे. ‘केल्याने होत आहे रे’, ‘विपुलाच सृष्टी’, ‘आपला हात जगन्नाथ’ इत्यादी त्यांच्या
मंत्रिमंडळाने मूल्य समर्थन योजना आणि मूल्य स्थिरीकरण निधी योजने अंतर्गत खरेदी केलेल्या चण्याची विल्हेवाट लावण्यास आणि मूल्य समर्थन योजना (PSS)अंतर्गत तूर, उडीद आणि मसूरच्या संदर्भात
सध्या शेतीमध्ये उत्पादनापेक्षा उत्पादन खर्चच अधिक असल्याने शेती तोट्याची झाली आहे. शेतीची हीच अवस्था राहील्यास शेतीकडे कोणी तरूण वळणार नाहीत. यासाठी शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी
कृष्णकृपेचा वरदहस्त आणि राधेच्या विरहाची व्याकुळता सुनेत्रा यांच्या हृदयात आहे आणि म्हणूनच अत्यंत उत्कट असा अनुवाद, गीतगोविंद या मूळ संस्कृत काव्याला जराही धक्का नं लावता
“फिन्द्री” या नावाचे आकर्षण वाटलं होतं. कोणता विषय, कसा मांडला असेल या कादंबरीत ? या उत्सुकते पोटी मी ही कादंबरी वाचायला घेतली. कादंबरी वाचताना मी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406