आनंदीबाई रघुनाथराव या पुस्तकाचे प्रकाशन चिपळूण येथे पुष्करसिंह पेशवे यांच्या हस्ते झाले. कादंबरीद्वारे तेजस्वी व्यक्तीमत्वाचा आलेख घोणसरे येथील लेखिका नीला विवेक नातू यांनी मांडला आहे.
आईच्या प्रेमाने महान व्यक्तीमत्वे घडतात. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आईच्या प्रेमाची चादर अंगावर असेल तर कितीही समस्यांची थंडी पडली तरीही त्यावर मात करण्याचे सामर्थ्य त्या
पशु पालकांनी या सर्व बाबी काळजी घेतली तर दुध जास्त मिळते. दुध मिळविण्याची जादू पशु पालकांच्या कौशल्यात असते.. त्यासाठी पशुपालकांनी शास्त्र व तंत्र अधिक
गीता शास्त्र शिकण्याची कोणावरही सक्ती करू नये. गीता शास्त्र समजायला खूपच सोपे आहे. आत्मसात होण्यासाठीही खूप सोपे आहे. पण ते केंव्हा ? जर समजून घेण्याची
रब्बी हंगामापूर्वी ‘ एल-नींनोच्या वर्षातही जर तर च्या अटीवर थंडीमुळे रब्बी हंगाम जिंकता येईल ‘ असे केलेले तार्कीक भाकीत सत्यात उतरले असेच म्हणावे लागेल. हवामान
सीतेमधील विद्रोहाची भावना, प्रसंगी सोशीकतेची भावना, हळवेपणा या सर्व भावनांचा ऊहापोह त्या करताना दिसतात. त्यासाठी त्यांनी घेतलेले काही ओव्यांचे संदर्भ खूपच बोलके आहेत. प्रसाद सावंत
सोन्याच्या दागिन्यांची खरेदी, सोन्यातील गुंतवणूक जगभर सातत्याने वाढत असून त्याच्या दागिन्यांची हौस सतत वाढताना दिसत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील सर्व प्रमुख देशांमध्ये सोने खरेदीचे वेड
भारतातील 2000 वर्षे जुना पुरातत्व, वनस्पतीशास्त्रविषयक आणि समस्थानिक डेटा देतो भविष्यातील हवामान बदलाचे संकेत नवी दिल्ली – एका नवीन अभ्यासानुसार, गुजरात मधील वडनगर या नीम
भारतातल्या ‘ऐतिहासिक वारसा’ पर्यटन स्थळांविषयी जगाचे आकर्षण वाढत आहे. संसदेच्या संयुक्त अधिवेशनातील अभिभाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन नवी दिल्ली – संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406