September 8, 2024
Home Page 317
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

Neettu Talks : तणाव कमी करण्यासाठीचे उपाय…

बदलत्या जीवनशैलीमुळे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. नेहमी तणावपूर्ण वातावरणात आपण असतो. हा तणाव कमी कसा करायचा ? किंवा या तणावावर मात कशी करायची ? दररोजच्या
विश्वाचे आर्त

जे मन बुद्धी इहिं । घर केले माझां ठायी ।

कोणतेही कार्य करताना मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असायला हवे. तरच ती कृती योग्यप्रकारे होते. मनाने एखादी गोष्ट करण्याचा पक्का निर्धार केला तर त्यात कितीही
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

स्थापत्य अभियंत्याची क्षमता अन् पत

डॉक्टर व वकील नकारात्मक स्थितीतून सकारात्मक परिस्थिती निर्माण करतात पण माझे स्थापत्य अभियंते नेहमीच सकारात्मक स्थितीला अति सकारात्मक म्हणजे सुपर पॉझीटीव्ह परिस्थिती निर्माणाकडे नेण्याचा चंग
विश्वाचे आर्त

तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपल्यासी ।।

कुणी समाजात विरोध केला की चित्त विनाकारण प्रक्षुब्ध होते. निरोधाचे मज न साहे वचन असे तुकोबांनी म्हटले आहे. जनसंग सोडून बैसता एकांत गोड वाटे हा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जास्त पिकलेली केळी टाकून न देता बनवा उत्तम खत…

जास्त पिकलेल्या केळी कधीकधी आपण टाकून देतो. पण ही केळी सुद्धा उपयुक्त आहेत. या केळापासून उत्तम प्रकारचे खत अवघ्या सात दिवसात तयार होते. पिकलेल्या केळीपासून
काय चाललयं अवतीभवती

निकेतचा संदेश पत्र संग्रह हा दुर्मीळ खजिना – विलास गुर्जर

दादर : निकेतच्या संदेश पत्र संग्रहातील हा खजिना दुर्मीळ आहे. प्रत्येकाने त्यातील सगळी पत्र वाचली पाहिजेत. हा अमुल्य ठेवा वर्षानुवर्षे काम केल्यानंतर अथक परिश्रमाने जमा झालेला
विश्वाचे आर्त

नामाचिया सहस्त्रवरी…

नाम स्मरणातून मनाची एकाग्रता साधता येते. मन नामावर एकाग्र व्हायला हवे. मनाच्या या एकाग्रतेने आपण बरेच काही साध्य करू शकतो. आपले आरोग्यही त्यामुळे सुधारते. आजच्या
संशोधन आणि तंत्रज्ञान

प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्‍त ग्राफिन शीट उत्पादनाची सोपी पद्धत

प्लास्टिक कचऱ्यापासून उपयुक्‍त ग्राफिन शीट उत्पादनाची सोपी पद्धत संशोधकांनी शोधून काढली आहे. ही पद्धत पर्यावरण पुरक तर आहेच याशिवाय यापासून उत्तमप्रतीचे इंधनही मिळू शकते. संशोधकांच्या
संशोधन आणि तंत्रज्ञान

Neettu Talks : ‘ड’ जीवसत्वाचे महत्त्व…

‘ड ‘जीवनसत्वाचे महत्त्व काय आहे ? कमतरता असेल तर काय होते ? ‘ड ‘ जीवनसत्व कशामधून मिळते ? त्याचे स्त्रोत कोणते आहेत ? सुर्यप्रकाशातून ‘ड
मुक्त संवाद

Neettu Talks : केसांच्या संदर्भातील गैरसमज दुर करून घ्या…

केसांच्या संदर्भात अनेक गैरसमज पाहायला मिळतात. कोणते आहेत हे समज – गैरसमज ? केसांची कोणती काळजी घ्यायला हवी ? केसामध्ये कशामुळे समस्या निर्माण होतात ?
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓