February 6, 2025
Home Page 317
मुक्त संवाद

कुठे चुकतेय का ?

ज्या अनोळखी व्यक्तीशी काही घेणे देणे नसते त्याला आपण जपतो. पण आपलीच जिवाभावाची असलेली मात्र आपण का जपत नाही. एवढे काय त्यात असे म्हणून सोडून
पर्यटन

गडीसुर्ला- जुनासुर्ला : झाडीपट्टीचा ऐतिहासिक प्रांत

परिसरातील मूर्त्याविषयी लोकांमध्ये प्रचंड श्रद्धाभाव दिसुन येतो. यावरून हा भाग प्राचीन काळी वैभवशाली आणि श्रीमंत संस्कृतीचा असावा असे प्रकर्षाने जाणवते. इंग्रजकालीन अनेक लढाया याठिकाणी झाल्याची
विश्वाचे आर्त

कर्मातूनच होतो आत्मज्ञानाचा लाभ

संत गोरा कुंभार मडकी वळत वळतच आत्मज्ञानी झाले. त्यांनी त्यांचे कर्म सोडले नाही. सर्व संत पोटा पाण्यासाठी आवश्यक कर्म करतच होते. शांततेच्या शोधात सर्व संसाराचा
काय चाललयं अवतीभवती

शिव बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील

पहिले राज्यस्तरीय शिव बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलन मुक्ताईनगर येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर उद्घाटक
मुक्त संवाद

चैत : पालवी आणि पाचाेळा…

व्यवस्थेला प्रतिकार न करता माणसे या व्यवस्थेत कशी बळी पडत चालली आहेत. हे कादंबरीतील एक महत्त्वाचे अंत:सूत्र आहे असे वाटते. अर्थकेंद्रित दृष्टिकाेणातूनच माणसाचा विचार करण्याच्या
फोटो फिचर

Video : कोकणकड्याच्या दरीतून बैलपाड्यापर्यंतचा चित्तथरारक प्रवास..!!

कोकणकडा म्हणजे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा शिरोमणी. त्याच्या एकंदर १८०० फूट उंचीच्या आणि साधारण ५०० मीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर लांब वलयाच्या प्रेमात कोणी पडलं नसेल अस
मुक्त संवाद

मनमंदिरात तेवणारा काव्यरुपी नंदादीप

आपल्या प्रतिभेच्या ताकदीवर एका वेगळ्याच उंचीवर भरारी घेण्याची खूणगाठ बांधून प्रिती जगझाप यांनी आपल्या काव्यलेखनीतून नंदादीप साकारलेला आहे. या नंदादीप काव्यसंग्रहात ६६ काव्यरचना रेखाटून काव्यप्रतिभेची
विश्वाचे आर्त

केवळ खरा शिष्यच गुरुच्या ज्ञानाचा लाभार्थी

घेणारा उत्सुक असेल तर देणाऱ्यालाही स्फुर्ती येते. यासाठी दोघांचे ऐक्य हे गरजेचे आहे. तरच हा ज्ञानसोहळा समृद्ध होतो. ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार, ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेनुसार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

झुकिनी लागवड

काकडीवर्गीय पिकामध्ये झुकीनी लागवड सलाड आणि प्रक्रीया उद्योगासाठी करण्यात येते. याची मागणी मोठ्या शहरांतून वाढत आहे. सध्या लहान प्रमाणावर लागवड होत असली तरी काकडीसारखाच त्याचा
कविता

पत्रकार

पत्रकार राजकारण ,समाजकारणप्रत्येक क्षेत्रात पाऊल त्याचंजातीपातीच्या सीमा ओलांडूनप्रत्येक देव न देऊळ त्याचं | केव्हा कुठे काय घडतंयसतर्कतेसाठी धडपड सारीपत्रकार राजा काय सांगूतुझी कहाणी न्यारी.. |
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓