February 15, 2026
Home Page 334
संशोधन आणि तंत्रज्ञान

हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी व्हावेत ‘ग्रीन बेल्ट’चे पट्टे

गेल्या कित्येक वर्षांत शेतीच्या उत्पादकतेत घट होताना दिसत आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. वाढते जागतिक तापमान, पावसाची अनियमितता, गारपीट, बदलते हवामान ही मुख्य कारणे असली
विश्वाचे आर्त

शरीराच्या गावात आत्मानंद नित्य नांदण्यासाठी….

साधनेच्या कालावधीत मनात उत्पन्न होणारे काम, क्रोध, लोभ हे असेच सौजन्याने घालवायला हवेत. त्यांची अनुभुती घ्यायला हवी. यातून त्यांच्यात उत्पन्न होणारा आनंद आपण उपभोगायचा असतो.
मुक्त संवाद

गजरा..

केसात गजरा माळला कि केसांना जणू अत्तरच लावलं कि काय असं वाटायचं. केस धुतले तरी वास जात नाही. गजरा सुकून गेला तरीही सुगंध येतोच. हल्ली
मुक्त संवाद

जीवनानुभवाला समृद्ध करणारी कादंबरी रंधा

भाऊसाहेब मिस्त्री यांनी कादंबरी लेखनातून आपलं गाव, आपली माणसं, व्यवसाय कौटुंबिक जबाबदारीचे भान आणि नात्यांची, मैत्रीची असणारी गुंफण मांडत ग्रामीण भागातल्या कुटुंबातील दैनंदिन जीवनाचे यथार्थ
काय चाललयं अवतीभवती

वैनाकाठ फाऊंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारांचे वितरण

युगसंवाद साहित्य व सांस्कृतिक चळवळ भंडारा संलग्नित वैनाकाठ फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय समाज , शिक्षण व साहित्य क्षेत्रातील पुरस्काराचा वितरण सोहळा थाटामाटात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक ॲड. लखनसिंह
काय चाललयं अवतीभवती संशोधन आणि तंत्रज्ञान

मधुमेहावर तंत्रज्ञानाधारित उपचार पद्धती राबवण्यासाठी भारत सज्ज 

अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय क्वांटम मिशन सुरू करायला मान्यता दिली आहे. या अभियानामुळे देशभरात वैद्यकीय निदान आणि उपचारांमध्ये गतिमानता येईल असे त्यांनी सांगितले. भारत हा
विश्वाचे आर्त

संघटीत शक्तीनेच मिळवा असुरी शक्तीवर विजय

मनुष्य हा जन्मजात गुन्हेगार नसतो. त्याच्यासमोरची परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते.  प्राप्त परिस्थितीत जे सत्कर्म करावे लागते त्यास धर्म म्हणतात अशी धर्माची व्याख्या आम्ही यासाठीच केली
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

स्वतःच स्वतःला घडवताना…

फोटो फिचर व्हिडिओ स्पर्धा परीक्षा, शिक्षण

राजर्षी शाहू महाराज यांच्या भाषणातील एक उतारा…

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित शाहू महाराजांच्या चरित्रग्रंथाच्या रशियन व इटालियन अनुवादांचे प्रकाशन आज सकाळी शिवाजी विद्यापीठात झाले. यावेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या
काय चाललयं अवतीभवती

राजर्षी शाहू यांचा नितीमूल्याधिष्ठित राष्ट्रवादाचा विचार जगभर जावा: सुरेश द्वादशीवार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा नीतीमूल्याधिष्ठित राष्ट्रवादाचा विचार ग्रंथानुवादाच्या माध्यमातून जगभर पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे 
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓