July 16, 2025
Home Page 458
मुक्त संवाद

आई आपली म्हणायची…पण आता त्याचा अर्थ कळतो…

आई म्हणायची…. आई म्हणायची.. अग असे तिन्हीसांजेला केर काढू नये लक्ष्मी घरातून जाते. पण मी म्हणायची त्याचा काय संबंध. मला ते पटायचेच नाही. मी उडवून लावायचे.
विश्वाचे आर्त

संत ज्ञानेश्वरांनी प्रभू श्रीराम यांचा ज्ञानेश्वरीत असा केला आहे उल्लेख…(एक तरी ओवी अनुभवावी)

देव, देव म्हणजे काय ? देव देवळातच असतो असे नाही तर देहाच्या या मंदिरातही देवाचे अस्तित्व आहे. हे विसरता कामा नये. सर्वांच्या ठायी देव आहे.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

करवंद अन्‌ नेर्ली यांची व्यावसायिक लागवडीसाठी प्रयत्नांची गरज

मुख्यतः घनदाट जंगलात आढळणाऱ्या या वनस्पतींकडे उत्पन्नाचा स्त्रोत या उद्देशाने कधी पाहीलेच गेले नाही. जंगलात आढळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींची लागवड व्यावसायिक दृष्ट्या केली जात आहे.
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संचारबंदीतील काजूदराचे आंदोलन; शेतकऱ्यांचा वाढला आत्मविश्वास

धर्मप्रसार हे पोर्तुगीजांचे एक ध्येय होते. त्या कामासाठी ते गोव्याच्या बाहेरही फिरले. गोव्याच्या सीमेवर असलेला चंदगड-आजरा तालुक्यात यासंदर्भात अनेक पुरावे सापडतात. या प्रदेशाला पोर्तुगीजांनी नव्या 
काय चाललयं अवतीभवती

लहान स्वप्ने आणि उंच भरारी…

कोल्हापूरातील 14 महिलांच्या प्रेरणादायक कथा डाॅ. अपर्णा पाटील यांनी  लहान स्वप्ने आणि उंच भरारी या पुस्तकात मांडल्या आहेत. महिलांनी खडतर प्रसंगात न खचता आलेल्या अडचणीवर
व्हायरल

जाडजूडपणा कमी करण्यासाठी…

जाडजुड महिला डाॅक्टरजवळ गेली आणि म्हणाली, डाॅक्टर साहेब तुम्ही तर म्हणाला होता खेळल्याने जाडी कमी होते पण माझी तर जरा सुद्धा कमी झाली नाही.  डाॅक्टरांनी
व्हायरल

असाही मिळू शकतो प्रपोजला रिप्लाय

एक मुलगा वर्गामध्ये रोज एका मुलीला चोरून पाहात होता.  एक दिवस त्या मुलाने संधी पाहून त्या मुलीला प्रपोज केले. म्हणाला माझे तुझावर प्रेम आहे.  मुलगी
विश्वाचे आर्त

आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदची अंग आनंदाचें ॥

हा पूर्णतेचा अभंग आहे. आता यापुढे मिळवायचे काहीही उरले नाही – आता कुठे जायचे नाही का – एक अशी स्थिती बुवांनी गाठलीये की त्या करता
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

तडजोड की संघर्ष

अनेकांच्या कष्टाचे चीज होते, तर अनेकांना बरीच वर्षे हा संघर्ष चालू ठेवावा लागतो.  या मुलांमध्ये कष्ट करण्याची प्रचंड क्षमता आहे. अभ्यासाची तळमळ त्यांच्या बोलण्यातून व्यक्त
विश्वाचे आर्त

माझें नृसिंहत्व लेणें । जयाचियें महिमे ।। ( एकतरी ओवी अनुभवावी)

 काट्याने काटा काढायचा असा निसर्गाचा नियम आहे. तसेच काहीसे साम्य निसर्गताहा या भूतलावर पाहायला मिळते. सृष्टीच्या निर्मितीमध्येही समानता पाहायला मिळते. साम्यावस्था हा निसर्गाचा नियमच आहे.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓