कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांतून वारकरी पायी पंढरपूरला जातात. हातात भगवी पताका, टाळमृदुंगाचा गजर आणि मुखी विठ्ठल नामाचा जयघोष यातून सकाळचे प्रसन्न वातावरण भक्तीमय होऊन जाते. येवती येथून पंढरपूरला निघालेली ही वारी आज कोल्हापूर शहरात आली. त्यावेळी टिपलेले हे क्षण…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.