July 27, 2024
Home » ग्रामीण कथा

Tag : ग्रामीण कथा

मुक्त संवाद

खेड्यांची जळती वेदना..”काळीज विकल्याची गोष्ट “

” काळीज विकल्याची गोष्ट ” या कथांच्या संग्रहात ज्येष्ठ कथाकार आसाराम लोमटे यांनी मल्पृष्ठावर लिहिले प्रमाणे अस्सल ग्रामजीवन शब्दांकित झाले आहे. हा कथासंग्रह खेड्यातल्या कष्टाळू...
मुक्त संवाद

बदलत्या गावकुसाचे अस्वस्थ वर्तमान सांगणारी कादंबरी – हराकी

काळ बदलला तसा या पूर्वापार चालत आलेल्या चालीरीतींमध्ये लोकं सोईनुसार बदल करू लागले. थोर पुरूषांच्या जयंत्यांच्या मिरवणूकांमध्ये डिजेच्या तालावर नाचणारी तरूणाई बघितली की याची प्रचिती...
मुक्त संवाद

अस्सल ग्रामिण जीवनाला न्याय देणारा आसक्या कथासंग्रह

कथाकार राजेंद्र सोनवणे यांचे लेखन विविधांगी आहे. अनुभवातून ग्रामीण भागातीलच नव्हे; तर शहरी भागातील ही माणसाची बदलत जाणारी मानसिकता अगदी सूक्ष्म निरीक्षणातून त्यांनी शब्दबद्ध केली...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खुरपं : आधुनिक ग्रामीण स्त्रीजीवनाचा आलेख

‘खुरपं’ या संग्रहाद्वारे आधुनिक ग्रामीण जनजीवनाचा विशेषत: स्त्रीजीवनाचा चांगला आलेख मांडण्याचा प्रयत्न सुचिता घोरपडे यांनी केला आहे. ग्रामजीवनातल्या मध्यमवर्गीय स्त्री जीवनाच्या, दु:ख भोगाच्या कहाण्या या...
मुक्त संवाद

नव्या शब्दकळेनं नटलेल्या ग्रामीण कथा

निपाणीकडल्या मराठी कन्नड भागातले डंककमल्ले, इदरकल्याणी, छत्तराशिंगी सारखे अनेक अपरिचित पण गोड शब्द जागोजागी भेटतात. तसेच काही वाक्यही उदाहरणार्थ कमळी तुरकाटीवानी असली तरी दिसाया उजवी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406