July 27, 2024
Home » भाजप

Tag : भाजप

सत्ता संघर्ष

फडणवीसांना नेमके काय हवे आहे ?

देशभर भाजपला फटका बसला म्हणून पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांनी किंवा कोणी पदाधिकाऱ्यांनी पराभवाची जबाबदारी अंगावर घेऊन राजीनामा देऊ केला असेही घडलेले नाही. उलट निकालाच्या दिवशीच दिल्लीतील...
सत्ता संघर्ष

कोकणवासीयांचे दादा…

नारायण राणे यांचे नाव, लोकप्रियता, ताकद, क्षमता, संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांची फौज, कामाचे वाटप व प्रचाराचे नियोजन, कोकणवासीयांच्या सुख-दु:खात सदैव सहभागी होणारे नेतृत्व, गरजूंना मदतीचा सदैव...
सत्ता संघर्ष

सब का साथ ते मोदी की गॅरेंटी

भाजपचे संकल्पपत्र ही मोदींची गॅरेंटी आहे, यावर पक्षाचा अधिक भर आहे. २०१४ मध्ये पक्षाच्या घोषणापत्रात मोदी हा शब्द ३ वेळा होता, यंदाच्या संकल्पपत्रात ६५ वेळा...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मोदी सरकार शेतकऱ्यांचे कैवारी की मारेकरी ?

अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजवटीत थोडे बहुत का होईना शेती क्षेत्राशी निगडीत निर्णय झाले. परंतु नरेंद्र मोदी यांच्या कार्य काळात दाखवता येईल असे काही झालेले...
काय चाललयं अवतीभवती

शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारणे हाच आत्महत्या रोखण्यावरील उपाय

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हे गुवाहाटीत आहे. पण महाराष्ट्रातील सह्यादीच्या कुशीत कृषी पर्यटनाला वाव देऊन जगभरातील पर्यटकाला काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...
सत्ता संघर्ष

नाकर्ती घराणी नाकारा

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष किंवा कोणतीही...
काय चाललयं अवतीभवती

न्यायालयाला छाननीचा निर्विवाद अधिकार

भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने रद्द केली. चुकीचा, बेकायदेशीर, तर्कहीन व घटनात्मकदृष्ट्या अवैध निर्णयासंबंधी पुनरावलोकन करणेचा अधिकार निर्विवादपणे न्यायालयाला आहे असे स्पष्टपणे...
सत्ता संघर्ष

गोवा राज्यात 2022 निवडणुकीमध्ये कोणास बहुमत मिळेल ?

गोवा राज्यात 2022 निवडणुकीमध्ये कोणास बहुमत मिळेल ? भाषेच्या संवर्धनासाठी मराठी पाट्यांची सक्ती आपणास योग्य वाटते का ?...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निवडणुकांसाठीच कृषी कायदे रद्दचा निर्णय ? आपणास काय वाटते…

प्रतिक्रिया देण्यासाठी करा क्लिक Loading… वाचकांनी व्यक्त केलेले मत पाहण्यासाठी करा क्लिक...
सत्ता संघर्ष

मुख्यमंत्र्याचे वक्तव्य योग्य वाटते का ?

Loading… वाचकांनी व्यक्त केलेले मत पाहण्यासाठी क्लिक करा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406