January 26, 2025
Home » मराठी कादंबरी

मराठी कादंबरी

मुक्त संवाद

ग्रामीण जीवनातील साद पडसादांचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी – राशाटेक

झोपडीवजा छपराचा आधार नाहीसा झाल्यावर आश्रित द्वारकाची लहानग्या पोरीसह झालेली फरफट, कथानकाच्या शेवटी राशाटेक या दंतकथेचे वर्णन मनाला भारून जाते. कथानकाचा शेवट तर कादंबरीच्या नावाशी...
काय चाललयं अवतीभवती

प्राचार्य किसन पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

प्राचार्य डॉ. किसन पाटील वाङ्मय पुरस्कार, २०२३ यंदा कादंबरी या साहित्यप्रकारासाठी देण्यात येणार आहे. मराठीचे अभ्यासक, संशोधक मार्गदर्शक व साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील...
मुक्त संवाद

नवा आयाम प्राप्त करून देणारी प्रयोगशील कादंबरी

माणूस म्हणजे दुसरे तिसरे काय एक भूतच ! फक्त अनेक लेबले लावून जगणारा. आगंतुक ‘ मी ‘ त्यातलाच एक. तो देखील स्वतःला यातलाच एक मानणारा....
मुक्त संवाद

‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’

‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’ ‘लॉकडाऊन’ ह्या कादंबरीत डॉ. श्रीकांत पाटील यांनी आत्मभान ठेवून आपल्या डोळ्यांनी पाहिलेले या समाजाचे चित्र वास्तवपणे मांडलेले आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक विचार पेरणारी कादंबरी

डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘ऊसकोंडी’ ही दुसरी कादंबरी आहे. डॉ. पाटील यांची कोरोना या वैश्विक महामारीवर आधारित सुप्रसिद्ध पहिली कादंबरी म्हणजे ‘लॉकडाऊन’. या कादंबरीचा हिंदी,...
मुक्त संवाद

आजूबाजूच्या घटनांवरची तिरकस शैलीतील कादंबरी

केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर मोठ्या संख्येने म्हणजे महाराष्ट्रातील १३७ लेखकांनी एकाच वेळी आपण मेलो, म्हणजे लेखक म्हणून मेलो, असे जाहीर केले तर काय होऊ शकते?...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सद्य:स्थितीचे वास्तव दर्शन घडवणारी भुईभेद

संपूर्ण कादंबरी लेखकाने मराठवाडी बोलीभाषेत लिहिली असूनही ती वाचताना कुठेही अडल्यासारखे होत नाही, हे लेखकाचे यश म्हणायला हवे. ढसर, डेंग डेंग, निपटार असे तिकडील अनेक...
मुक्त संवाद

चैत : पालवी आणि पाचाेळा…

व्यवस्थेला प्रतिकार न करता माणसे या व्यवस्थेत कशी बळी पडत चालली आहेत. हे कादंबरीतील एक महत्त्वाचे अंत:सूत्र आहे असे वाटते. अर्थकेंद्रित दृष्टिकाेणातूनच माणसाचा विचार करण्याच्या...
मुक्त संवाद

साहित्यिक आठवणींचा पीठाक्षरं भाग – ३

स्वतःमध्ये प्रतिभा असेल तर आपोआप आपल्या साहित्याची दखल घेतली जाते. मग ते कसल्याही कागदावर लिहिलेले असो. त्याची दखल घेतलीच जाते. यासह साहित्यिक महादेव मोरे यांनी...
काय चाललयं अवतीभवती

पिपिलिका मुक्तिधाम ही मराठीतील पहिली उत्तर आधुनिक कादंबरी – डॉ. आनंद पाटील

मर्ढेकरांचे सौदर्यशास्त्र हे उसने आहे. ते इथे लागू पडत नाही. या कादंबरीचे मूल्यमापन स्वतंत्र निकषांनी उत्तर आधुनिक विचारवंत देरीदा, नित्शे , फुको, काम्यु यांच्या विचारधारेने...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!