गणराया हे बुद्धीचे दैवत आहे. आपले करिअर घडविण्यासाठी मराठी तरुणांच्या झुंडी योग्य दिशेने कधी जाणार, हा खरा प्रश्न आहे. भाई-दादांच्या मागे धावाधाव, आंदोलने, घोषणाबाजी, हुल्लडबाजी...
जम्मू-काश्मीरला दहशतवादापासून मुक्तता मिळावी आणि युवकांना त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी संधी प्राप्त व्हावी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. आजवर झालेल्या विधानसभा निवडणुकींपेक्षा यंदाची निवडणूक...
राज्याच्या कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी आपल्या विभागाने राजकोट किल्ल्यावर केवळ ६ फुटांचा पुतळा उभारायला परवानगी दिली होती. मग त्या जागेवर ३५ फूट उंचीचा...
पदपथावरून लोकांना चालता का येत नाही ? पदपथ व त्यावरील पेव्हर ब्लॉक्स यावर महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. पण ते कोणासाठी? त्याचा वापर फेरीवालेच करीत...
गँगरेप व हत्या हे दोन्ही भयावह गुन्हे सुरुवातीला लपवण्याचा प्रयत्न झाला हे तर लांच्छनास्पद आहे. कोलकता पोलिसांना इतर नराधमांना शोधून अटक करण्यात अपयश आले. इस्पितळात...
वक्फ बोर्डाच्या कब्जात असलेल्या जमिनीबाबत हजारो खटले कोर्टात किंवा लवादापुढे प्रलंबित आहेत. खासगी व सार्वजनिक जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यात कशा आल्या व मालमत्ता वेगाने कशी...
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त…देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या ७८ वर्षांच्या कालावधीत देश अखंड राहिला. चीन-पाकिस्तानबरोबर युद्धे झाली व त्यांनी केलेली अतिक्रमणे व घुसखोरी भारताने जोरदार...
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता, आज दि. १३ ऑगस्ट रोजी होत आहे त्यानिमित्ताने… डॉ. सुकृत खांडेकर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे...
खरं तर, कावड यात्रेच्या निमित्ताने योगी सरकारने काही वेगळा कायदा केलेला नाही किंवा वेगळा नियमही अमलात आणलेला नाही. राज्यातील दुकाने व व्यापार संस्था, प्रतिष्ठाने यांच्या...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406