July 16, 2025
Home » मराठी कादंबरी

मराठी कादंबरी

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

‘कातरबोणं’ या ग्रंथाचे मोल मराठी साहित्यात अधिक

रावसाहेब पुजारी यांच्या ‘कातरबोणं कादंबरीचे प्रकाशन शुक्रवारी ( २५ जुलै २०२५ ) जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते व कृष्णात खोत व प्राचार्य राजेंद्र कुंभार हे...
मुक्त संवाद

भिंगुळवाणे दिवस ही निराशेतून सकारात्मकतेकडे नेणारी कादंबरी

अत्यंत प्रगत मेंदू असलेल्या मनुष्याच्या बुद्धिमत्तेचा कस लागावा आणि प्रसंगी त्याच्या असहायतेवर, मानवी मर्यादेवर त्याने खजिल व्हावे अशी कोरोना काळात उद्भवलेली परिस्थिती हा या कादंबरीचा...
काय चाललयं अवतीभवती

नवोदितांच्या प्रथम प्रकाशनासाठी मराठा मंदिरतर्फे साहित्य पुरस्कार

मुंबई – येथील मराठा मंदिर गेल्या सात दशकांपासून महाराष्ट्रभर शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक तसेच कला आणि साहित्य क्षेत्रातील कार्यरत अशी अग्रणी संस्था आहे. अशा संस्थेला ७९...
काय चाललयं अवतीभवती

कला- गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ कादंबरीस जाहीर

लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला- गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार पांडुरंग पाटील यांच्या ‘नांगरमुठी’ या पहिल्या ग्रामीण कादंबरीस जाहीर वाशीम – लेखक बाबाराव मुसळे पुरस्कृत कला...
मुक्त संवाद

ग्रामीण जीवनातील साद पडसादांचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी – राशाटेक

झोपडीवजा छपराचा आधार नाहीसा झाल्यावर आश्रित द्वारकाची लहानग्या पोरीसह झालेली फरफट, कथानकाच्या शेवटी राशाटेक या दंतकथेचे वर्णन मनाला भारून जाते. कथानकाचा शेवट तर कादंबरीच्या नावाशी...
काय चाललयं अवतीभवती

प्राचार्य किसन पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन

प्राचार्य डॉ. किसन पाटील वाङ्मय पुरस्कार, २०२३ यंदा कादंबरी या साहित्यप्रकारासाठी देण्यात येणार आहे. मराठीचे अभ्यासक, संशोधक मार्गदर्शक व साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील...
मुक्त संवाद

नवा आयाम प्राप्त करून देणारी प्रयोगशील कादंबरी

माणूस म्हणजे दुसरे तिसरे काय एक भूतच ! फक्त अनेक लेबले लावून जगणारा. आगंतुक ‘ मी ‘ त्यातलाच एक. तो देखील स्वतःला यातलाच एक मानणारा....
मुक्त संवाद

‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’

‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’ ‘लॉकडाऊन’ ह्या कादंबरीत डॉ. श्रीकांत पाटील यांनी आत्मभान ठेवून आपल्या डोळ्यांनी पाहिलेले या समाजाचे चित्र वास्तवपणे मांडलेले आहे....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक विचार पेरणारी कादंबरी

डॉ. श्रीकांत पाटील यांची ‘ऊसकोंडी’ ही दुसरी कादंबरी आहे. डॉ. पाटील यांची कोरोना या वैश्विक महामारीवर आधारित सुप्रसिद्ध पहिली कादंबरी म्हणजे ‘लॉकडाऊन’. या कादंबरीचा हिंदी,...
मुक्त संवाद

आजूबाजूच्या घटनांवरची तिरकस शैलीतील कादंबरी

केंद्रात नवीन सरकार आल्यानंतर मोठ्या संख्येने म्हणजे महाराष्ट्रातील १३७ लेखकांनी एकाच वेळी आपण मेलो, म्हणजे लेखक म्हणून मेलो, असे जाहीर केले तर काय होऊ शकते?...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!