February 6, 2025

राजेंद्र घोरपडे

विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरांचा समान नागरी कायदा

कोणाची मनोकामना कशी आहे. कोण कशासाठी इथे आले आहे. कोणाची दृष्टी वक्र आहे. कोणाची दृष्टी सरळ आहे. या ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार त्याला येथे लाभ आहे....
विश्वाचे आर्त

वसुबारस स्पेशलः श्रीकृष्णरुपी गाय

सद्गुरू हे गायीप्रमाणे असतात. स्वतः स्वच्छ राहतात व इतरांना स्वच्छ करण्यासाठी झटतात. यामुळे माऊलीने भगवान श्रीकृष्णांना गाईची उपमा दिली आहे. गाय जशी तिच्या वासरांवर प्रेम...
विश्वाचे आर्त

ज्ञानप्राप्तीसाठी जाणून घ्या अज्ञानी लक्षणे

अज्ञानावर ज्ञानानेच मात करता येते. यासाठी ज्ञानाच्या मार्गाच्या प्रबोधन करत राहाणे. ज्ञानप्राप्तीसाठी जप किती माळा केला यापेक्षा केलेली साधना योग्य प्रकारे करणे कधीही फायदेशीर ठरू...
विश्वाचे आर्त

उचला साधनेचे गांडिव

मनाची एकाग्रता हे आपले धन आहे. ते मिळविण्यासाठी प्रयत्न हे हवेतच. यासाठी मनात येणाऱ्या विचारांचा त्याग हा हवाच. आपला मोह नावाचा सखा शत्रूपक्षात असेल, तर...
विश्वाचे आर्त

स्व च्या ओळखीनंतर भय कसले ?

दुसरा भ्रष्ट कारभार करतो, म्हणून स्वतः भ्रष्ट कारभार करणे योग्य नाही. दुसऱ्याने हात काळे केले याचा अर्थ आपणही काळे केले तर चालते, हे चूक आहे....
विश्वाचे आर्त

बीज अंकुरण्यासाठी हवा गुरुकृपेचा वर्षाव

गुरुकृपेने होणारा ज्ञानाचा वर्षाव आपणात जिरावा यासाठी आपली तयारी असावी लागते. हे पाणी झिरपले तरच जमिनीत असणाऱ्या बीजाला अंकूर फुटेल. हा ज्ञानाचा अंकूर या पाण्यावर...
विश्वाचे आर्त

संग्राम, पण कोणाशी ?

मन साधनेच्या आनंदात रममान करायला हवे. साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. राजेंद्र कृष्णराव घोरपडे मोबाईल – 9011087406 तवं संग्रामीं सज्ज...
विश्वाचे आर्त

विरक्ती म्हणजे काय ?

विरक्ती म्हणजे काय ? जय जय राम कृष्ण हरी…जय जय राम कृष्ण हरी…हे काम करतानाही म्हणता येते. पण हा जप सुरू असताना मन मात्र इतरत्र...
विश्वाचे आर्त

अध्यात्माची पहिली पायरी

जगात वावरण्यासाठी स्वतःचे नाव ही स्वतःची ओळख आहे. हे नाव ही आपण स्वतः ठेवलेले नसते. आपल्या वडिलधाऱ्यांनी ते दिलेले असते. ही आपली खरी ओळख आहे...
संशोधन आणि तंत्रज्ञान

संशोधकांच्या मते दीर्घायुष्यामागचे रहस्य…

नव्या पिढीमध्ये दीर्घायुष्य लाभणे आता मोठ्या भाग्याचे आहे. सर्वसाधारण ७० ते ९० वर्षे हे मानवाचे सरासरी आयुष्य समजले जात आहे. शंभरी पार करणारे क्वचितच पाहायला...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!