January 19, 2025
Home » राजेंद्र घोरपडे

राजेंद्र घोरपडे

विश्वाचे आर्त

साधनेतूनच होते पोटात अमृताची निर्मिती

कष्टाची भाकर कधीही अधिक मधूर असते. त्याची गोडी आपणास उर्जा देते. पोटात उत्पन्न होणारी रसायने आपणास स्फुर्ती देत असतात. यासाठीच काय खावे अन् काय खाऊ...
काय चाललयं अवतीभवती

समाज बदलण्याची ताकद साहित्यात असून साहित्यक्षेत्रातील लेखकांमध्ये ही क्षमता हवी – डॉ. भालचंद्र मुणगेकर

उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार २०२४ सोहळाराजेंद्र घोरपडे यांच्या कृषि ज्ञानेश्वरीस २०१४ सालचा पुरस्कारकोल्हापुरातील डॉ. अपर्णा पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. मा. ग....
विश्वाचे आर्त

विषय, वासनांवर मात करण्यासाठी…

तरी विषयांतुही कांही । आपणपें वाचुनि नाहीं ।मग विषय कवण कायां । बाधितील कवणा ।। ३३५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवीचा अर्थ – आणि विषयांतहि...
विश्वाचे आर्त

आत्मबोध होतो तरी कसा ?

आत्मबोध होतो तरी कसा ? ओसंडून वाहणाऱ्या आनंदाने इतरांनाही हा आत्मबोध होतो. ही उर्जा त्यांनाही अनुभवता येते. ही उर्जा तिचे अस्तित्व प्रकट करत राहाते. फक्त...
विश्वाचे आर्त

काय सांगता ! कृत्रिम बुद्धिमत्ताही भरकटते…

इंद्रिये ताब्यात ठेवण्यासाठी त्यावर योग्यप्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे. तरच ती ताब्यात राहातात. म्हणजेच मनाने त्या इंद्रियांना जाणणे गरजेचे आहे. अन् त्यावर व्यक्त होणेही गरजेचे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नदी प्रदुषण रोखण्याची गरज

कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात साचलेला कचरा वाढत्या प्रदुषणाचे संकेत देत आहे. हे केवळ पाण्याचे प्रदुषण नाही तर विषयुक्त अन्न निमिर्तीही होत असल्याचा पुरावा आहे. याकडे आता...
संशोधन आणि तंत्रज्ञान

जेटपॅक प्लगिंगच्या एआयसह सोशल मिडिया शेअरींगच्या सुविधा

वेबसाईटचे सोशल मिडियावर शेअरिंग हे खुपच कंटाळवाने काम आहे. बातम्यांच्या वेबसाईटवर तर मिनिटा मिनिटाला न्युजलिंक तयार होत असतात. त्या सर्वच्या सर्व सर्वत्र शेअर्स करणे हा...
मुक्त संवाद

सखोल वृत्तलिखाणामुळेच मुक्त पत्रकारितेच्या संधीत वाढ

नागपूर येथे झालेल्या वर्डकॅम्पमध्ये मुक्त पत्रकारिता या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. यातील काही संपादित अंश… राजेंद्र कृष्णराव घोरपडे तुम्हाला लिखाणाची सवय आहे का ? कितीजण...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

औषधी वनस्पधी संवर्धनात ग्रामीण महिलांना प्रोत्साहित करण्याची गरज

औषधी व सुगंधी वनस्पतींच्या उत्पादनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. औषधी वनस्पतींचे संवर्धन हे आव्हानही आता संशोधकांसमोर आहे. अनेक औषधी वनस्पतींचे महत्त्व जनतेला माहीत...
विश्वाचे आर्त

मन लावून विहित कर्मे करणे गरजेचे

साधनेत मन रमण्यासाठी कर्मावर लक्ष्य केंद्रीत करायला हवे. सोहमचा जप तर नित्य सुरूच असतो. साधना ही होतच असते. फक्त मन मात्र सोहममध्ये गुंतलेले नसल्याने आपली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!