सध्याच्या वातावरणामुळे द्राक्षावर डाऊनीचा प्रादुर्भाव अनेक भागात झालेला दिसून येत आहे. द्राक्षावर द्राक्षावरील डाऊनीचे नियंत्रण कसे करायचे ? याबद्दल पिकसल्ला जाणून घ्या वासुदेव काठे यांच्याकडून…...
प्रेम असतं POST कार्ड, आयुष्य असतं VISITING कार्ड, बायको असते MEMORY कार्ड, नवरा असतो ATM कार्ड, मैत्रीण असते DEBIT कार्ड, शेजा-याची बायको असते GREETING कार्ड,...
धुव्वाधार कोसळणारा उत्तुंग धबधबा, आसंमतभर तुषार आणि कानोकानी घुमनारी गाज… कधी मनमोहक तर कधी अक्राळविक्राळ आणि त्यात स्वतःला पाठमोरं झोकून देत त्या जलधारा, ते तुषार,...
कोणतेही काम करताना आत्मविश्वास असेल तर त्यात यश निश्चितच मिळते. यासाठी आत्मविश्वास कसा वाढवायचा ? कोणत्या गोष्टीवर अधिक लक्ष द्यायला हवे ? कोणते कपडे वापरायला...
नानांचे मुंबईशी असलेले अतूट नाते व त्याची सर्वार्थाने ओळख ही आजच्या राजकीय दूरदृष्टीच्या (?) अनुषंगाने विशेषत: वर्तमान मुंबईत होत असलेला स्वैर विकास व खालावत चाललेला...
बॉम्बे टु गोवाव्हाया गुवाहाटी – सुरतप्रवास लोकशाही-प्लसहिंदूत्वाचा घडला होता.. महाविकासलासुरूंग लावण्याचाकट एका राती शिजला होता. एकेका पुत्राचा स्वाभिमानअचानक जागा झाला होता. चौकशीचा ससेमिरा मागेलागल्यावर जो...
बहामनी सुलतान अहमदशाह यांनी बांधलेला हा भव्यदिव्य किल्ला. मध्ययुगीन काळात ही शाही देशातील सर्वात शक्तीशाली सत्ता होती. इ. स. १४२६-३२ दरम्यान हा किल्ला बांधण्यात आला....
साधी शब्दरचना कथेची, आकर्षक सुरुवात, कथेचा छोटा नि सुबक घाट, पाल्हाळीकतेला, प्रचारकीथाटाला फाटा देत सहज संवादातून सुंदर कथा या संग्रहातून वाचायला मिळतात. प्रत्येक कथा...
कृष्णा, पंचगंगा, मुळा-मुठा, गोदावरी, तापी नद्यांच्या स्वच्छतेसाठी 1182.86 कोटींचा निधी मंजूर केल्याची केंद्रीय राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांची माहिती. मंजूर निधी पैकी 214.19 कोटी रुपयांना निधी...
भारताचे मूळ संविधान व्यक्तीस्वातंत्र्यावर आधारित आहे. त्यात इतर व्यावसायिकांना जसे स्वातंत्र्य दिले होते तसेच आर्थिक स्वातंत्र्य शेतकऱ्यांनाही दिले होते. संविधान लागू झाल्यानंतर मात्र शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406