नानांचे मुंबईशी असलेले अतूट नाते व त्याची सर्वार्थाने ओळख ही आजच्या राजकीय दूरदृष्टीच्या (?) अनुषंगाने विशेषत: वर्तमान मुंबईत होत असलेला स्वैर विकास व खालावत चाललेला...
सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरु करण्याच क्रेडीट देतात पण नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या योगदानाविषयी, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल बऱ्याच जणांना ठाऊक नव्हते. सुवर्णा नाईक- निंबाळकर मुंबईने...