February 6, 2025

April 2023

काय चाललयं अवतीभवती

उत्कृष्ट पर्यटन गाव नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

“उत्कृष्ट पर्यटन गाव” नामांकनासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. नामांकणासाठी अर्ज करण्याची मुदत पाच मे पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात आली...
विश्वाचे आर्त

आध्यात्मिक तेज कशाला म्हणतात ?

आपण आपल्या लहानपणी विविध स्त्रोत्र, आरत्या पाठ केल्या. त्या आजही पाठ असतील. पण त्याचा प्रत्यक्ष जीवनात आपण किती लाभ करून घेतला याचा विचार कधी आपण...
काय चाललयं अवतीभवती

बौद्ध वारसा जतन करण्यावर सरकारचा भर

‘बदलता वारसा’ या संकल्पनेसह, ‘आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थाने’ (आयडीएमएस) जागतिक वारसा दिन साजरा होत आहे. ‘बदलता वारसा’ या संकल्पनेसह, ‘आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थाने’ (आयडीएमएस) जागतिक...
काय चाललयं अवतीभवती

मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी पुन्हा नव्याने व्यापक मोहीम

मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी नव्याने सुरू झालेल्या मोहीमेला ‘ मराठीच्या व्यापक हितासाठी ‘ चळवळ आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचा पाठिंबा व सहभाग, मराठी भाषिक समाजाने देखील...
व्हिडिओ

वासुदेव काटे यांचे द्राक्ष बागांसदर्भात मार्गदर्शन

द्राक्ष बागेची एप्रिल छाटणीनंतर घ्यावयाची काळजी यावर प्रयोग परिवारचे वासुदेव काटे यांचा सल्ला.....
मुक्त संवाद

‘काटेरी पायवाट’ : एक प्रेरणादायी दस्तऐवज

मानव जातीत जन्म घेऊन मानव होता आलं तरी पुरे झालं केवळ मानव धर्म महत्वाचा आहे. उज्वल भवितव्यासाठी मानव धर्माशिवाय पर्याय नाही. सर्व संत असो वा...
विश्वाचे आर्त

स्वस्वरूपाचा बोध हाच सत्याचा शोध

स्वतःच स्वतःमध्ये पाहायला हवे. मी कोण आहे ? याचा विचार करायला हवा. मी म्हणजे अमुक नावाचा आहे. तमुक गावाचा आहे, पण हे बाह्यरूप झाले. अंतःकरणात...
मुक्त संवाद

सत्व शोधाची विलक्षण यात्रा

एकंदरीत कादंबरीत अतिशय प्रवाही आणि सरळ सोपी भाषा वापरली आहे जी कथानकाला गतिमानता देते. फक्त या कादंबरीत प्रकरणांची संख्या अकारण वाढवली आहे असं वाटतं. सलग...
विश्वाचे आर्त

आयुष्य कशासाठी मिळाले ?

पूर्वीच्या काळी अनेक राजांचे सत्ता भोगण्यातच आयुष्य जायचे. जनतेच्या प्रश्नांची त्यांना जाणही नव्हती. ऐशआरामात जीवन व्यथित करणारे हे राजे परकीय आक्रमणास सहज बळी पडत. अशा...
काय चाललयं अवतीभवती

कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

भास्कर बंगाळे, शशिकांत हिंगोणेकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, छाया कोरेगावकर आदींचा सन्मान उदगीर : तालुक्यातील देऊळवाडी येथील कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानच्या वतीने सन २०२२ चे मराठी भाषेतील...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!