मुलांचे भावविश्व समृद्ध करणारा कथासंग्रह – बाबांची सायकल मुलांच्या सामाजिक पर्यावरणातले व त्यांच्या भावविश्वातले विषय घेऊन त्यांच्या मनामध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्याचा ध्यास आहे. निवडक...
कोकणवाडी म्हणजे एक आनंददायी, संपन्न आणि आपलेपणा जपणारं पर्यटनस्थळ. ज्या ठिकाणी मनापासून परत-परत जावसं वाटतं तेथे रक्ताचं नातं नसलं, तरी अंतर्यामी निर्माण होणारं नातं अधिक...
तुकारामांचे वेगळेपण असे की त्यांनी आपल्या अभंगातून भेदभाव करण्याच्या या विघातक प्रवृत्तीवर जोरदार हल्ला केला. आपल्या समाजव्यवस्थेतील या घृणास्पद प्रदूषणांची हकालपट्टी करण्याचा आग्रह धरला. त्या...
अशा विकृतांचे काय करायचे ? शिवाजी महाराजांनी स्त्रीच्या अब्रूला हात घालणार्यांना जशा कडक शिक्षा केल्या होत्या, तशा कडक शिक्षांची तरतूद आणि अंमलबजावणी होण्याची आज गरज...
बाईने आता रडगाणे बंद करावे आणि आपली स्वतःची वाट शोधावी. व्यवस्थेला प्रश्न विचारावेत. जगण्याच्या लढाईत खचून जाऊ नये. प्रत्येक वेळी मदतीला कुणी असेलच असे नाही....
स्वभावाचा आणि आजारांचा संबंध काय आहे हे आपल्या आरोग्यासाठी जाणून घेणे खूपच गरजेचे आहे. मनाचा, भावनेचा, विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो याबद्दल… डॉ....
अनेक वर्षे काळोखात असणाऱ्या घराच्या भिंती विजेच्या लख्ख उजेडाने प्रकाशमान झाल्या. आता रॉकेलच्या दिव्यांचं कामही संपुष्टात आलं. गरजच उरली नसल्याने त्यांना कोणीही हाताळेनासं झालं. एका...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406