February 17, 2026
Home Page 262
विश्वाचे आर्त

इंद्रियांनाच गुंतवा साधनेच्या स्वरात

इंद्रियांना मिळालेल्या अनुभवावरून मनावर परिणाम होत असतो. यासाठी इंद्रिये नित्य अन् शाश्वत सुखात गुंतवायला हवीत अर्थातच ती साधनेत गुंतवायला हवीत. इंद्रियांना साधनेची गोडी लागली तर
फोटो फिचर वेब स्टोरी व्हिडिओ

माधवी निमकर योगा…

अभिनेत्री माधवी निमकर हिची योगासने सध्या इंस्ट्रावर चर्चेत आहेत. हायलाईट्समध्ये असणारी ही योगासने निश्चितच आरोग्यासाठी उपयुक्त असून धकाधकीच्या या जीवनात घरातच व्यायामाची सवय लावण्यासाठी प्रेरणादायी
मुक्त संवाद

शेवंता पारधीण

पारध्यांविषयी त्या वेळी फारशी चांगली मते नव्हती; पण शेवंतामावशी याला अपवाद होती. माझ्या माहेरी बर्‍याचशा कुटुंबांमध्ये शेवंताला घरातील लग्नसमारंभ, वास्तुशांती, जावळ काढण्यासारख्या कार्यक्रमांमध्ये आमंत्रण असायचे.
विशेष संपादकीय

कोकणच्या कादंबऱ्यातील सामाजिक चित्रण : एक अवलोकन

कोकणातील ग्राम व्यवस्था आजही गुरववाडी, कुंभारवाडी, बौध्दवाडी अशी गावगाड्याची जुनीच अस्तित्वात आहे. वाड्यावाड्यांमध्ये नांदणारा समाज जसा आत्मकेंद्री तसाच समाजकेंद्री आहे. समाजातील व्यक्तीचा प्रश्न हा त्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता कोकणाबरोबर आता खान्देश व नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील ७ तालुके वगळता संपूर्ण पश्चिम-अर्ध महाराष्ट्रातील (मुंबईसह कोकण व नाशिक नगर पुणे सातारा
मुक्त संवाद

विलास कोळपे म्हणजे करुणेचा प्रवाह

नाट्यवेडे विलास कोळपे म्हणजे परोपकारी भावनेने काम करणारे सहृदयी कार्यकर्ते. त्यांच्या स्नेही स्वभाववृतीचे दर्शन घडविणारे हे लेखन ! ✍️ अजय कांडर काही माणसे अशी असतात,
सत्ता संघर्ष

कोकणवासीयांचे दादा…

नारायण राणे यांचे नाव, लोकप्रियता, ताकद, क्षमता, संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांची फौज, कामाचे वाटप व प्रचाराचे नियोजन, कोकणवासीयांच्या सुख-दु:खात सदैव सहभागी होणारे नेतृत्व, गरजूंना मदतीचा सदैव
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

यंदाच्यावर्षी उकाडा असह्य होत आहे. जागतिक तापमान वाढीचा हा परिणाम आहे, असे आपणास वाटते का ?

काय चाललयं अवतीभवती

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारांची घोषणा

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारांची घोषणा :🌿 प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी यंदाच्या वर्षी बालकुमार वाङ्मय प्रकारासाठी पुरस्कार देण्यात आले आहेत. मराठीचे अभ्यासक,
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आता सामना दिवसाच्या उष्णतेशी व रात्रीच्या उकाड्याशी

आता सामना दिवसाच्या उष्णतेशी व रात्रीच्या उकाड्याशी      अवकाळीची स्थिती – मंगळवार ( ता.३० एप्रिलपासून)  संपूर्ण महाराष्ट्रात विजा, वादळी वारा, गारा व अवकाळी पावसासारख्या वातावरणापासून
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓