February 15, 2026
Home Page 314
मुक्त संवाद

श्रावण महिना – आनंदाची उधळण

सध्या पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधून दर शनिवार हा ‘दप्तराविना शाळा’ असा घेतला जातो. तेव्हा अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक विकास साधताना शिक्षक आणि
काय चाललयं अवतीभवती

श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

२४ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर: पुणे येथील भोसरीमधील नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रातील कवी कवयित्रींसाठी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर वेब स्टोरी

ऑनलाईन सेवा घेत आहात, तर मग हे आवश्यकच…

ऑनलाईन सेवांच्या सुलभ उपलब्धतेसाठी आता आधार नोंदणीकृत मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना जाहीर केली
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर वेब स्टोरी

जैव विविधता संवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक: एस आर यादव

कोल्हापूर ः जैव विविधता संवर्धनात विद्यार्थ्यांचा सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन, प्रा. एस. आर. यादव यांनी काढले. न्यू कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्र विभागामार्फत ‘जैवविविधता संवर्धन’ विषयावर एकदिवसीय
काय चाललयं अवतीभवती

सावधान ! बायजुसकडून होत आहे फसवणूक

बायजुसकडून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. अशा तक्रारी होत आहेत. पण ग्राहकांना योग्य न्याय मिळत नाहीये. या संदर्भात सरकारने याची गांभिर्याने दखल घेण्याची
विश्वाचे आर्त

शिष्याचे स्वभावदर्शन

अंहकाराने मदमस्त झालेल्या मानवाला आता या घटनांच्या मागे कोण आहे याची कल्पनाही नाही. किंवा ती जाणून घेण्याचीही त्याची इच्छा नाही. कारण तो अहंकाराने अधिकच अंध
विशेष संपादकीय

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरील मराठी कादंबरी – विश्वास पाटील.

डॉ. दादा गोरे यांनी आपल्या ‘एकविसाव्या शतकातील मराठी कादंबरी या उत्तम ग्रंथाच्या संपादनाची ऐतिहासिक व मौल्यवान कामगिरी पार पाडली आहे. अक्षरवाड.मय प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनावरचा उत्तम ग्रंथ

कोल्हापूर रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, सहाय्यक संचालक नामदेव परीट आणि डॉ. महादेव पोवार या त्रिह्दयींनी हा ग्रंथ संपादित करून शेतकरी, कृषि विभागातील क्षेत्रिय कर्मचारी आणि
मुक्त संवाद

मानवी कृत्रिम जगण्याचे आभासी सटायर:काळमेकर लाइव्ह

आज समाज दुभंगाच्या चळवळी सुरू झाल्या असून धर्म, जात, पंथ, भाषा, शिक्षण आणि व्यवसाय अशा भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. समकालिन आभासी व प्रत्यक्ष वास्तव
विश्वाचे आर्त

ज्ञानप्रधान संन्यासाची ओळख

जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी संन्यास घ्यायचा आहे म्हणजेच आपण मुक्तीसाठी आवश्यक कार्य साधायचे आहे. आवश्यक ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची आहे. देह आणि आत्मा वेगळा आहे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓