May 16, 2026
Home Page 313
मुक्त संवाद

कृषिग्रामसंस्कृतीच्या गळाघोटीतून उमटलेला हुंकार : कासरा

कासरा तसं पहायला गेलं तर एकंदरीतच गाव सोडून पोटासाठी शहर -नगरात वसलेल्या आजच्या पिढीच्या अबोध मनात ठसून बसलेल्या एका देश-भावमूलक आठवचित्रांचे शब्दात मांडलेले गंभीर स्वगत
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भात बियाणे संवर्धकाचा सन्मान

एक-दोन नव्हे भाताच्या तब्बल विविध ६५० जातींचे संवर्धन करणाऱ्या सत्यनारायण बेलेरी यांना पद्मश्री देऊन गौरविण्यात आले आहे. पारंपारिक बियाण्यांचे संवर्धन ही आता काळाची गरज बनली
विश्वाचे आर्त

बोधातूनच गुरू शिष्याला आत्मज्ञानी करतात

आत्मज्ञान हे बोधानेच शिकता येते. यासाठीच हे शास्त्र शिकण्यासाठी आत्मज्ञानी गुरूची गरज आहे. आत्मज्ञानी गुरूकडूनच हे शास्त्र समजू शकते. यासाठी आत्मज्ञानी संताचे शिष्यत्व पत्करायला हवे.
कविता

शब्दांची नदी

शब्दांची आठली नदीसंवादाची फुटली नावऐल तिरी पैल तिरीतुझा माझा उजाड गाव आता भेटून जाणे असेवाळूवरची रुक्ष नक्षीगळ गळ्यात मासळीच्याकोळ्याचीही एकादशी पूल पडला एकाकीकाठावरच निसरे पायवटकी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास सत्ता संघर्ष

शेतकऱ्यांचे जीवन साहित्यात उतरावे…- शरद जोशी

चार व पाच मार्च २०२४ रोजी सह्याद्री फार्म्स परिसर, मोहाडी ता. दिंडोरी जि. नाशिक या कर्तव्यभूमीत दोन दिवशीय ११ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मोहाडी येथे मार्चमध्ये ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन

ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे संमेलनाध्यक्ष तर नाना पाटेकर करणार उद्घाटन नाशिक – कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती
मुक्त संवाद

अस्वस्थ वर्तमानाचे भान देणारी कादंबरी – अग्निप्रलय

सध्याच्या देशातील भयग्रस्त वातावरणामध्ये ही कादंबरी निश्चितपणे दिशादर्शन करणारी आहे. लेखकाने तटस्थपणे आजच्या वास्तवाला भिडणारे सत्य मांडले आहे. आज अनेक लोक अस्वस्थ आहेत. या दहशतवादाचे
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

महान भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन हे जगविख्यात भारतीय गणितज्ञ होते. अल्प आयुष्यात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे गणित क्षेत्रातील अनेक अभ्यासकांना प्रेरणा मिळाली. रामानुजन यांनी आयुष्यभर स्वतःला संशोधन कार्यास वाहून
विश्वाचे आर्त

अध्यात्म चिंतामुक्त जीवन जगण्यास शिकवते

जे होईल ते पाहाता येईल आत्ताचे सुरू असलेले कार्य मन लावून उत्तमप्रकारे करण्याचा निर्धार केल्याने मार्ग आपोआपच सापडत जातात. यातून एक स्पष्ट होते चिंतामुक्त जीवन
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक

१८ पोलीस जवानांना शौर्य पदक तर ४० पोलीस जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक.गृहरक्षक व नागरी संरक्षणासाठी सात पदके तर सुधारात्मक सेवेसाठी नऊ पदके; अग्निशमन सेवेसाठी सहा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406