February 15, 2026
Home Page 323
काय चाललयं अवतीभवती

नवतेज सरना यांना  यंदाचा ‘सरहद’चा‘संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार’

पुणे : सरहद संस्थेतर्फे 1993 साली सुरू झालेला संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार यंदा भारताचे अमेरिकेतील पूर्व राजदूत नवतेज सरना यांना दि. 10 जुलै 2023 रोजी
सत्ता संघर्ष

सेतु निघाले शहरे जोडायला

डिसेंबर २०२३ अखेर समृद्धी महा मार्गामुळे महाराष्ट्राची उपराजधानी देशाच्या आर्थिक राजधानीला जोडली जाणार आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूमुळे व यशवंतराव चव्हाण जलदगती महा मार्गामुळे महाराष्ट्राची
काय चाललयं अवतीभवती

अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सांगली – देशिंग हरोली ( ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथील अग्रणी साहित्य प्रतिष्ठान मार्फत अग्रणी उत्कृष्ठ साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन अध्यक्ष कवी दयासागर बन्ने
विश्वाचे आर्त

तप निष्फळ, अस्थिर न होऊ देण्यासाठी…

ज्ञानेश्वरांनी राजस तपाचे गुणधर्म समजावून सांगताना ही ओवी लिहीली आहे. अनेकलोक दांभिकपणे तप करतात. त्यामुळे ते निष्फळ, अस्थिर किंवा मध्येच सुटणारे ठरते. राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
विश्वाचे आर्त

ज्ञानदानाच्या प्रसादाने तृप्ती

वेळेला आणि पैशाला महत्त्व आल्याने अध्यात्माचा विचार आता कमी होऊ लागला आहे. अशा या बदलत्या परिस्थितीत भावी पिढी कोणता आदर्श घेणार हे त्या काळाची परिस्थिती
काय चाललयं अवतीभवती

युवकांना सक्षम करण्यासाठी भगवान बुद्धांची शिकवण : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी दिल्‍ली, 3 जुलै 2023 : युवकांनी स्वतःला अधिक समृद्ध करण्यासाठी आणि एक शांततामय समाज, राष्ट्र आणि जग उभारण्यासाठी भरीव योगदान देण्याकरिता भगवान बुद्धांची शिकवण
विशेष संपादकीय संशोधन आणि तंत्रज्ञान

“स्टार्ट अप”च्या यशाला ” अल्पायुष्याच्या” मृत्युची दुर्देवी किनार !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये देशात “स्टार्टअप” उद्योग प्रकाराला मोठी चालना मिळाली. विविध नव्या कल्पना व नव-उद्योजकता यांना उभारी देणाऱ्या “स्टार्टअप” चे जग गेल्या काही
मुक्त संवाद व्हिडिओ

बापच माझा गुरु, गुरूच माझा बाप – माधुरी पवार

नृत्यांगणा माधुरी पवार हिचा गुरूपौर्णिमेनिमित्त एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना त्यामध्ये माधुरी पवार म्हणते… गुरुवर्य नटवर्य माझी कला माझा बाप… 🙏🌸🌸गेले 20
विश्वाचे आर्त

पावसाळ्यातील पाणी उन्हाळ्यातही लाभ देते

काही माणसांचे स्वभावही असेच असतात. विशेषता राजकारणी मंडळींचे. ते असेच वादळी वाऱ्यासारखे गर्जना करत येतात. अन् वादळ संपल्यावर लुप्त होतात. काही कालावधीपूरतेच त्यांचे अस्तित्व असते.
काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार संहित्यकृतीना गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात येतात. २०२२
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓