May 16, 2026
Home Page 324
मुक्त संवाद

भाषिक व्यवहारातील स्त्रीचे दुय्यमत्व

हे कुठेतरी थांबायला हवे. भाषिक व्यवहारात स्त्रीत्वाचा अपमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी स्त्रीशी निगडित असणार्‍या प्रत्येक बाबीचा आदर आपण स्वतः आधी केला
कविता

तुझं नि माझं नातं…

तुझं नि माझं नातं असं असावंप्रेम दुनियेतील गजबजलेलं गाव असावं तुझं नि माझं नातं अस असावंअबोलीच्या फुलासारखं अबोल परी न बोलताच मनातल्या भावना समजणारं तुझं
काय चाललयं अवतीभवती

मराठी साहित्य संमेलनातील गझलकट्टासाठी गझल पाठविण्याचे आवाहन

 गझलकट्टा निवेदन अमळनेर, जि. जळगाव (महाराष्ट्र) येथे २, ३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील गझलकट्टा
काय चाललयं अवतीभवती

मराठी साहित्य संमेलनासाठी कवींना आवाहन

मराठी साहित्य संमेलनासाठी नवोदितांना आवाहन जळगाव – येत्या २, ३ आणि ४ फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वाहतूक व बांधकाम क्षेत्र प्रदूषणास जास्त कारणीभूत !

प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा हवेच्या प्रदूषणाची कारण मीमांसा करणारा विशेष लेख. भारतातील अनेक प्रमुख शहरांतील हवेच्या प्रदूषणाची पातळी ही धोकादायक स्थितीत आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई,
कविता

काय बदलायचे….

गोफणगुंडा राजगडावरुन आवाज आलापाट्या बदलागुवाहाटीतून आवाज आलाटोप्या बदला घड्याळाकडे पहातकाटे म्हणाले, अॅड्रेस बदलाटरबुजाला मिठी मारीतवर्षा म्हणाली, ड्रेस बदला उखळातली जनता म्हणालीबत्ता बदलाचिखलात बसलेली म्हैस म्हणालीसत्ता
व्हायरल

म्हणूनच मराठी शब्द मराठीतच टाईप करा…

नवरा-बायकोचं भांडण होतं ,मग न जेवताच दोघे ऑफिसला जातात……….कधी नव्हे ते बायको पुढाकार घेऊन व्हाट्सअँप चॅटिंग करते; बायको:- ” sorry “ नवरा:- ठीक आहे. बायको:-
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रेशीम एक शेतीपूरक उद्योग

रेशीम उद्योगासारख्या महिन्याला उत्पन्न देणाऱ्या शेती उद्योगाचा विचार करणे आवश्यक आर.जी.कांबळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी कोल्हापूर : शेतकऱ्यांकडे ज्या वेळेला शेतात माल तयार होतो, त्यावेळेला
मुक्त संवाद

जगण्याचे भान देणारा बालकवितासंग्रह

जगण्याचे भान देणारा बालकवितासंग्रह ‘आई मी पुस्तक होईन’      पावसाचे महत्व, पाण्याची गरज हे विषय घेवून कवी अनेक कविता बालवाचकासमोर सादर करतात. त्यात प्रामुख्याने तळ्याचं
विश्वाचे आर्त

अध्यात्मिक प्रगतीसाठी हवा आत्मज्ञानी गुरुंचा उपदेश

गुरु-शिष्य यांच्यात आंतरिक ओढ असते. आपण अध्यात्माकडे केंव्हा वळतो ? सर्वच जणांना आध्यात्मिक विचार पटतात असे नाही. काहींना हे शास्त्र थोतांड वाटते. वेळ फुकट घालवण्याचा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406