February 21, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
Home Page 423
काय चाललयं अवतीभवती

रत्नागिरी जिल्ह्यातील कलारसिक-साहित्यिकांना माहिती देण्याचे आवाहन

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील कलारसिक, साहित्यिकांना एकसुत्रीय संदर्भ कक्षेत आणून ‘संदर्भ कोश’ निर्माण करण्याची योजना आहे. आगामी काळात हा कोश डिजीटल आणि छापील स्वरूपात तो
काय चाललयं अवतीभवती

आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचे जतन, संवर्धन करण्यासाठी मंचाची स्थापना

मुंबई : परदेशातील मराठी भाषक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास / संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शहरातील ध्वनी प्रदुषणाकडे नको दुर्लक्ष…

भारतातील केवळ पाच शहरे आहेत असे म्हणून याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा प्रश्न अन्य शहरातही तितक्याचे वेगाने भेडसावणारा आहे हे विचारात घ्यायला हवे. यासाठी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हिरवळीचे खत: ताग आणि धेंचा

हिरवळीचे खत : ताग आणि धेंचा 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱चांगले उत्पादन घेताना जमिनीचे आरोग्य अबाधित राखणे महत्त्वाचे आहे. तेव्हाच भविष्यात आपली जमीन शाश्वत उत्पादन देत राहील. जमिनीला सेंद्रीय
काय चाललयं अवतीभवती

देहूचे शिळा मंदिर भक्तीच्या शक्तीचे केंद्र – नरेंद्र मोदी

17 व्या शतकातील संत, जगतगुरू तुकाराम यांच्या सन्मानार्थ पुण्याजवळ देहू येथे उभारण्यात आलेल्या शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रार्पण केले. पंतप्रधानांनी यावेळी संत तुकाराम
विश्वाचे आर्त

भिक मागून कोणी राजा होत नाही तर….

राजा हा गुणांनी, पराक्रमांनी, कर्तृत्त्वाने राजा होत असतो. प्राप्त परिस्थितीत दाखवलेले कर्तृत्वही राजासाठी महत्त्वाचे असते. जनतेला न्याय मिळवून देणे हे राजाचे प्रथम कर्तव्य कर्म आहे.
फोटो फिचर व्हिडिओ शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दंडोबा टेकडीवरील फॅन-थ्रोटेड सरडे

बरीच वर्ष झाली दंडोबा टेकडीवर सीटाना पाहण्यासाठी फिरती ही होतेच. ह्या वर्षी एसीएफ डॉ अजित साजने यांच्यासोबत दंडोबा डोंगरावर फिरती करत असताना अजित यांनी मोबाईल
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पावसाळ्यात बागेतील झाडांची काळजी कशी घ्यायची ?

पावसाळा सुरु झाल्यानंतर बागेतील झाडांची काळजी कशी घ्यायची या संदर्भात जाणून घ्या टीप्स स्मिता पाटील यांच्याकडून…
मुक्त संवाद सत्ता संघर्ष

इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात रेल्वे आली..

सगळेजण इंग्रजांना भारतात रेल्वे सुरु करण्याच क्रेडीट देतात पण नाना जगन्नाथ शंकरशेठ यांच्या योगदानाविषयी, त्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल बऱ्याच जणांना ठाऊक नव्हते. सुवर्णा नाईक- निंबाळकर मुंबईने
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

व्हर्टीसिलिअम बुरशीच्या मदतीने असे करा किड नियंत्रण

व्हर्टी सिलिअम बुरशी काय आहे भाजीपाला पिकांवर येणाऱ्या रस शोषक किडी जसे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे त्याच प्रमाणे आंबा, काजू, संत्रा या फळापिकांवर येणारे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓