वनसंपदा संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आपण अभिमानाने सांगतो आमची भारतीय संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. पण ती कशी याचा अभ्यास आपण कधीही करत नाही.
जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात सौभाग्य
नवरात्रोत्सवातील आठवी माळ निमीत्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची पारंपारीक पोशाख व अलंकारामध्ये पुजा बांधण्यात आली होती. तर श्री रूक्मिणीमातेची दुर्गादेवीच्या रुपात पुजा बांधली होती. तसेच
अस्सल वैदर्भीय बोलीभाषेचा साज लेवून ही कादंबरी आलेली आहे. यामध्ये गावगाड्यातील घटना व प्रसंगाच्या बरोबरच कादंबरीकाराने प्रचलीत म्हणी आणि वाक्प्रचारांचा चपखल वापर केलेला आहे. मुख्य,
जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात हिरव्या
झाडपाला हा शेळीसाठी आवश्यक असला तरी सुबाभूळामध्ये मायमोसीन व इतर सर्व झाडपाल्यामध्ये टॅनिन हे अपायकारक पदार्थ आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झाडपाला खाल्ल्यास जनावरांच्या शरीरात अपायकारक पदार्थांचे
शेतीक्षेत्रात मरण उगवू लागल्याने शेतकऱ्यांची मुलं रोजगारासाठी बाहेर पडली. पण तेथेही मरणाने पिच्छा सोडला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जी कारणे आहेत, नेमकी तीच कारणे बेरोजगाराच्या आत्महत्यांची
जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात लाल
याच्या सततच्या वटवटीमुळे याला #राखीवटवट्या म्हणतात. इंग्रजीमध्ये #ashyprinia असे नाव आहे.चिमणीपेक्षा आकाराने लहान असतो. साधारणतः १३सेमी लांबी असते. मातकट राखाडी रंगाची पाठ आणि पोट पिवळसर
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406