February 17, 2026
इये मराठीचिये नगरी
विश्वासार्हता जपणारी माणसं
या वेबसाईटवरील ही जागा जाहीरातीसाठी हवी असल्यास संपर्क करावा
संपर्क - ९०११०८७४०६
वेबसाईटला भेट द्या
Home Page 492
काय चाललयं अवतीभवती

श्रीशब्द काव्य पुरस्कार जाहीर

‘ श्रीशब्द ‘पुरस्कार जाहीर नेज (ता. हातकणंगले, कोल्हापूर) येथील कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवितासंग्रहसाठी दिले जाणारे ‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कार जाहीर झाले आहेत.
मुक्त संवाद व्हिडिओ

Neettu Talks : डार्क सर्कल्सवर उपाय…

डोळ्याच्या खाली निर्माण होणारे डार्क सर्कल्स कसे घालवायचे ? यासाठी कोणते उपाय करण्याची गरज आहे ? साहित्य कोणते लागते ? आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यायची
विश्वाचे आर्त

फलसूचक कर्म…

साधनेची सक्ती करूनही साधना होत नाही. त्यासाठी मनाची तयारी असावी लागते. मनात नसेल तर प्रत्यक्षात कधीच प्रकट होणार नाही. यासाठी कर्म हे मनात यावे लागते.
मुक्त संवाद

Shri Krishna Janmashtami special कृष्णसखा…

स्त्रियांना सन्मान देणे शिकावे तर त्याच्याकडून. आपल्याला वाटते की त्याला सोळा सहस्त्र बायका होत्या. पण त्या सगळ्या स्त्रिया कंसाने बळजबरी करुन बंदिवासात कोंडून ठेवलेल्या स्त्रिया
विश्वाचे आर्त

अध्यात्मातील चमत्काराचे स्वरुप…

चमत्कार म्हणजे शिष्याला खूष करण्यासाठी केलेली जादू नव्हे. अशा जादूने शिष्य अशा बुवांना वश होऊ शकतो. पण हे अध्यात्म नव्हे हे जाणून घ्यायला हवे. यासाठी
काय चाललयं अवतीभवती व्हिडिओ

बंदिशीचा रसराज…

अनमोल खजिना आहे. यातील बंदिशींची बांधणी अतिशय सहजसुंदर आहे. स्वराविष्कार, कलात्मकता, भावपूर्णता, गेयता, नादमयता सर्वच बाबतीत या बंदिशी काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या आहेत. राजीव प्रद्माकर बर्वे
फोटो फिचर व्हिडिओ स्पर्धा परीक्षा, शिक्षण

मिसेस अचीव्हर सुजाता रणसिंग चालवतात शाळा !

जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करू शकतो. जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे. मग ते जीवनातील कोणतेही कार्य
विश्वाचे आर्त

नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश

अनुभुती आली तरच अध्यात्माचा गोडी लागते. यासाठी भक्ती, सेवाभाव, प्रेम हे असायला हवे. विश्वासहा असायला हवा. पण अनुभव आलाच नाही तर अध्यात्म हे थोतांड वाटणार.
काय चाललयं अवतीभवती

मुलांचे भावविश्व समृद्ध होण्यासाठी सकस बालसाहित्याची आवश्यकता

मुलांनी चांगले लेखन होण्यासाठी शोधक नजरेने आपला भवताल अनुभवला पाहिजे मुलांच्या प्रतिभेला पंख लाभण्यासाठी वाचनाची गरज आहे. आपल्या परिसरातून, समाजातून आपण अनुभव घेत असतो. चांगल्या
मुक्त संवाद

किती खरे किती खोटे…

बाईला देवीचा दर्जा देऊन नुसतेच मखरात बसवू नका किंवा भोगदासी समजून मनोरंजनाची वस्तू समजू नका तर माणुस म्हणुन तिला समजून घ्या आणि मान द्या. सौ
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓