‘ श्रीशब्द ‘पुरस्कार जाहीर नेज (ता. हातकणंगले, कोल्हापूर) येथील कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कवितासंग्रहसाठी दिले जाणारे ‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कार जाहीर झाले आहेत.
डोळ्याच्या खाली निर्माण होणारे डार्क सर्कल्स कसे घालवायचे ? यासाठी कोणते उपाय करण्याची गरज आहे ? साहित्य कोणते लागते ? आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यायची
स्त्रियांना सन्मान देणे शिकावे तर त्याच्याकडून. आपल्याला वाटते की त्याला सोळा सहस्त्र बायका होत्या. पण त्या सगळ्या स्त्रिया कंसाने बळजबरी करुन बंदिवासात कोंडून ठेवलेल्या स्त्रिया
अनमोल खजिना आहे. यातील बंदिशींची बांधणी अतिशय सहजसुंदर आहे. स्वराविष्कार, कलात्मकता, भावपूर्णता, गेयता, नादमयता सर्वच बाबतीत या बंदिशी काळाच्या कसोटीवर उतरणाऱ्या आहेत. राजीव प्रद्माकर बर्वे
जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करू शकतो. जीवनात उत्साह असणे खूप आवश्यक आहे. मग ते जीवनातील कोणतेही कार्य
अनुभुती आली तरच अध्यात्माचा गोडी लागते. यासाठी भक्ती, सेवाभाव, प्रेम हे असायला हवे. विश्वासहा असायला हवा. पण अनुभव आलाच नाही तर अध्यात्म हे थोतांड वाटणार.
मुलांनी चांगले लेखन होण्यासाठी शोधक नजरेने आपला भवताल अनुभवला पाहिजे मुलांच्या प्रतिभेला पंख लाभण्यासाठी वाचनाची गरज आहे. आपल्या परिसरातून, समाजातून आपण अनुभव घेत असतो. चांगल्या
बाईला देवीचा दर्जा देऊन नुसतेच मखरात बसवू नका किंवा भोगदासी समजून मनोरंजनाची वस्तू समजू नका तर माणुस म्हणुन तिला समजून घ्या आणि मान द्या. सौ
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406