February 6, 2025

मराठी साहित्य

विश्वाचे आर्त

आत्म्याचे खरे समाधान शोधले तरच माणसाला दुःखमुक्ती आणि शाश्वत आनंद (एआयनिर्मित लेख )

तैसीं प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।तरी आक्रमिला देख दुःखे । संसारिकें ।। ३५० ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवीचा अर्थ – पाहा, त्याप्रमाणे...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी व ग्रामीण पर्यटनाला उज्ज्वल भविष्य

शासनाकडे नोंदणीकृत असे १ हजारच्या आसपास कृषी पर्यटन केंद्र आहेत. सर्वात जास्त कृषी पर्यटन केंद्र पुणे विभागात आहेत. कृषी पर्यटन केंद्र प्रत्येक प्रमुख गावात २...
विश्वाचे आर्त

आत्मज्ञानाच्या शोधाचे महत्त्व ( एआय निर्मित लेख )

मी कवण केतुला । कवणाचा कैं जाहला ।निरुती या करितां बोला । युगे गेंली ।। ६७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवीचा अर्थ – मी...
काय चाललयं अवतीभवती

समाज भानावर येत नाही ही समाजाची अधोगतीच – कवी अजय कांडर

संजय तांबे लिखित ‘समाजभान’ ग्रंथाचे प्रा.सीमा हडकर, मधुकर मातोंडकर, सचिन माने यांच्या उपस्थितीत प्रकाशन कणकवली – समाज जागृत होत नाही म्हणूनच संजय तांबे यांच्यासारख्या विचारी...
काय चाललयं अवतीभवती

‘साहित्यकणा’ संस्थेला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे दोन लाखाचे अनुदान

नाशिक : साहित्यकणा फाउंडेशनतर्फे ९ फेब्रुवारीला होणाऱ्या अकराव्या एकदिवसीय भव्य राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे दोन लाखाचे अनुदान मिळाले असल्याची माहिती...
काय चाललयं अवतीभवती

‘डार्विन लुटताना’ म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा आसूड

‘डार्विन लुटताना’ म्हणजे भ्रष्ट व्यवस्थेविरुद्धचा आसूडडॉ. प्रफुल्ल आंबेरकर यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादनजिल्ह्यातील प्रतिष्ठित डॉक्टरांसह बहुसंख्येने काव्य रसिकांचा प्रतिसाद कणकवली –...
काय चाललयं अवतीभवती

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाड:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

जळगाव – मराठीचे अभ्यासक, संशोधक मार्गदर्शक व साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांचे स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषद व किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांचेवतीने प्राचार्य...
मुक्त संवाद

शूरा मी वंदिले

सौ. माधवी नाटेकर यांच्या संकल्पनेतून उतरलेले व सतीश अंभईकर लिखित ‘ शूरा मी वंदिले ‘ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. १९६२ मध्ये झालेल्या भारत चीन...
काय चाललयं अवतीभवती

मराठी ब्लॉग लेखन स्पर्धा

मुंबई – भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्याअनुषंगाने मुंबई मराठी साहित्य संघातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मराठी साहित्याविषयी ओढ निर्माण व्हावी म्हणून मराठी...
काय चाललयं अवतीभवती

मैत्र साहित्य पुरस्कार कवयित्री संध्या तांबे यांना जाहीर

सिंधुदुर्ग साहित्य संगीत मित्र मंडळाचे महेंद्र चव्हाण, सुभाष भंडारे यांची माहिती कणकवली – यावर्षीपासून मराठी साहित्य क्षेत्रातील कोणत्याही भागातील एका गुणवंत व्यक्तीला सिंधुदुर्ग साहित्य –...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!