February 6, 2025

राजेंद्र घोरपडे

विश्वाचे आर्त

वसुंधरा वाचवण्यासाठी आदर्श जीवनशैली विकसित करण्याची गरज

जागतिक तापमान वाढ, आरोग्याच्या गंभीर समस्या या सर्वाला कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे न करण्याचा विचार कारणीभूत आहे हे सुद्धा आपण मान्य करायला तयार नाही. विकास...
विश्वाचे आर्त

विजयातील सातत्य टिकवण्याची हवी मानसिकता

विजयात सातत्य असेल तर जीवनात मोठे यश गाठता येते. आत्मज्ञानप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठी मार्गात येणाऱ्या अडथळ्यावर सातत्याने विजय हे मिळवावे लागतात. साधनेत नेहमीच मन लागते असे...
फोटो फिचर

ज्ञानेश्वरीतील गणेश दर्शन…

ज्ञानेश्वरीतील गणेश दर्शन…...
विश्वाचे आर्त

होय, निसर्गच आपला खरा गुरु, यासाठी करा त्याची सेवा  

मान्सूनचा पाऊस कधी गर्जना करत येत नाही. त्याचा प्रवेश हळूवार अन् शांततेत असतो. त्याच्या प्रवेशाने वातावरणात शीतलता येते. तो धावत असतो पण त्याच्या धावण्याचा त्रास...
विश्वाचे आर्त

चांगल्या कर्मातून फळेही चांगलीच

एका अयोग्य कर्मातून अनेक अयोग्य कर्मे पुढे होत राहातात याचे भानही त्यांना राहात नाही. पदाचा गैरवापर करून लाभासाठी इतरांना त्रास देत, अन्याय करून मिळवलेले मान...
विश्वाचे आर्त

नैसर्गिक प्रेमातूनच शाश्वत ज्ञानानुभव

पहिल्या भेटीतील बोलीचे चार शब्दच आंतरिक ओढ निर्माण करतात. एखाद्याची बोली आपणाला मोहित करून टाकते. पहिल्या भेटीतील निरपेक्ष भाव, मनमोकळ्या गप्पा नकळतच नैसर्गिक प्रेमात रुपांतरीत...
विश्वाचे आर्त

बाह्यरंगातील आनंदाला भुलल्यानेच पदरी दुःख

अंतःरंगाचा विचार त्याच्या मनाला स्पर्शच करत नाही. पण बाह्यरंगाच्या भोगात तो इतका गुरफटला आहे त्यातून केवळ दुःख पदरी पडत आहे हेही समजण्याची बुद्धी त्याला राहीलेली...
विश्वाचे आर्त

शुद्ध ज्ञानाच्या योगाने सर्व शुद्धच

एखादी वाईट घटना घडली, तर आपण त्याकडे आव्हान म्हणूनच पाहायला हवे. तरच आपण आव्हानांचा सामना करू शकू. या आव्हानातून काय शिकता येईल ? कोणता बोध...
विश्वाचे आर्त

आत्म्याला जाणण्यासाठीच सोsहम साधना

दही, ताक, लोणी हे रोजच्या जीवनातील उदाहरण आहे. दह्यापासून ताक, लोणी हे सर्वांनाच माहीत आहे. पण ते कसे होते ? हे सुद्धा सर्वांना ज्ञात आहे....
विश्वाचे आर्त

विश्वात सर्वप्रथम शब्दाची निर्मिती, म्हणूनच सृष्टी ही शब्दसृष्टी… !

एकदा शब्दाने जागृती आल्यानंतर मग झोपेत जरी हाक मारली तरी आपणाकडून प्रतिसाद दिला जातो. इतके शब्दाचे सामर्थ्य आहे. यासाठी गुरुमंत्राची साधना ही महत्त्वाची आहे. ही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!