श्रमाने थकलेल्या देवाला निदान थोडी तरी विश्रांती मिळावी, अवघडलेपणा कमी व्हावा म्हणून पाठ टेकण्यासाठी पाठीला लोड दिला जातो. अगदी पुरातन काळापासून ही परंपरा आहे. तो...
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांतून वारकरी पायी पंढरपूरला जातात. हातात भगवी पताका, टाळमृदुंगाचा गजर आणि मुखी विठ्ठल नामाचा जयघोष यातून सकाळचे प्रसन्न वातावरण भक्तीमय होऊन जाते....
विठूरायाच्या दर्शनाला जाणारी सर्व वारकरी मंडळी सरळ, साधी, भोळी भाबडी आणि सांसारिक असतात त्याचप्रमाणे ते सर्व वारकरी अगदी विठूरायाच्या स्वभावात मिळते जुळते असतात. जनकवी पी....