July 26, 2024
Home » संत ज्ञानेश्वर

Tag : संत ज्ञानेश्वर

विशेष संपादकीय

आत्मजागृतीचा दिवस _ गुरुपौर्णिमा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमःशास्त्रामध्ये गुरुचे महत्व सांगितले आहे तो ब्रह्मा विष्णू महेश व साक्षात परब्रम्ह आहे गुरुची थोरवी फार...
कविता

पंढरीची वारी

पंढरीची वारी अष्टाक्षरी काव्यलेखन ओढ घेते मन कितीकरे पंढरीची वारीआस लागे जीवा तुझीकधी भेटेल श्रीहरी….१ प्रपंचाचा गाडा मागेकसा येऊ पंढरीलाजीव होई कासावीसडोळे तुझ्याच वाटेला….२  मुखी...
मुक्त संवाद

आध्यात्मिक लोकशाहीचा महन्मंगल सोहळा

प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली असे संबोधते. एकमेकाचे चरण स्पर्श करते. एकमेकांना आधार देते. आपल्याबरोबर आपल्या सहकार्‍यांचीही काळजी घेते. या पाचही पालख्यांचा कुणी नेता नसतो. कुणी...
विश्वाचे आर्त

मानवधर्माच्या रक्षणासाठीच युद्ध

मानव धर्माच्या रक्षणासाठी हे युद्ध आहे. सध्या हे युद्ध अनेक पातळ्यावर सुरू आहे. दुरदृष्टीचा विचार करून मानवाच्या रक्षणासाठी हे युद्ध लढायचे आहे. मग हे युद्ध...
कविता

रिंगण

रिंगण चालती वारकरीवाट पंढरीचीघरदार सोडतीमनी आस भेटीची…. मिळे भक्तगणा प्रसाददेते जन सारेपुण्य पदरी पडेचित्र दिसे न्यारे…. कधी घालूनी रिंगणपाहे सोहळा डोळा भरूनयेई घोडा उधळतजाई पारणे...
कविता

सुख काय असतं हे दिंडीत कळाले

विठ्ठला तुझ्या वारीतछान भजन गाता आलंमाणसांच्या समुद्राचाएक थेंब होताआलं किती अंतर चाललोपायांना कळलं नाहीभिजलो चिखला पावसातमन मात्र मळलं नाही माऊली माऊली म्हणतपावलं गिरकी घ्यायचीभूक सुद्धा...
पर्यटन

चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।

आळंदीने इंद्राचे रोग हरण करणारी इंद्रायणी पाहिली; ज्ञानोबा-तुकोबांनी स्पर्शिलेली स्वच्छ, निर्मळ, खळखळ इंद्रायणी अनुभवली; वारकऱ्यांनी पवित्र तीर्थ म्हणून प्यायलेली इंद्रायणीही पाहिलेली आहे. मात्र, सध्या आपण...
कविता

पांडूरंग पांडूरंग

भक्तीभावे होऊन दंग गाईन मी अभंग ।तुझ्या दारी पायी चालत येईन मी श्रीरंग ।। धृ ।। पांडूरंग पांडूरंग । पांडूरंग पांडूरंग ।श्रीहरि विठ्ठल । जय...
मुक्त संवाद

पंढरीशी जारे ! आल्यानो संसारा ! दिनाचा सोयरा पांडुरंग !

पंढरीशी जारे ! आल्यानो संसारा !दिनाचा सोयरा पांडुरंग ! दरवर्षीप्रमाणे सर्वत्र आषाढ वारीची लगबग संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. बळीराजा आपल्या शेतातील पेरणीची तयारी बी-बियाणे, नांगर,...
विश्वाचे आर्त

जनतेच्या प्रेमातूनच होतो राजाचा अवतार

कौरव पांडवांच्या युद्धात कौरवांचा पराभव होतो. सर्व कौरव मारले जातात. धृतराष्ट्राचे पुत्र मारले जातात. दुर्योधनाचा वध भीम करतो. युद्ध समाप्तीनंतर धृतराष्ट्र पांडवांना भेटायला येतो. अर्थात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406