July 27, 2024
Home » सरीता पाटील

Tag : सरीता पाटील

पर्यटन

देवभूमीचा प्रवास

केरळला ‘देवभूमी’ ( God’s Own Country) का म्हणतात याचा पुरेपूर प्रत्यय तिथले निसर्गसौंदर्य पाहून आला. खरेच दाट, आकाशाला स्पर्श करणारी, हिरवीगार जंगले, स्वच्छ निळेशार समुद्रकिनारे,...
मुक्त संवाद

सांत्वनाच्या जेवणाची नासाडी

प्रथा आहे म्हणून ते जेवण देऊन उपयोग नाही. गल्लीतलेच लोकं असतात तर दररोज त्यांचे बोलणे होतच असते तर एकमेकांसी बोलून ठरवून दररोज केवळ एकदोघांनी जेवण...
सत्ता संघर्ष

धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे न्यायव्यवस्थेकडे लक्ष देतील का ?

दोन वर्षापासून राज्याला ठाण्याचे अगदी धडाडीने काम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाभलेले आहेत. ते यामध्ये जातीने लक्ष घालून कमीत कमी ठाणे, कल्याण न्यायालये नक्की सुधारतील...
मुक्त संवाद

सहकारी गृहनिर्माण संस्था – पार्किंग एक समस्या ?

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील पार्किंग संदर्भात लोकांमध्ये जागरूकता यावी यासाठी हा लेख लिहिण्याचा प्रपंच.                                            सौ. सरीता सदानंद पाटीलवेदांत कॉम्प्लेक्स ठाणे (प)      शहरांचा विकास झाला...
मुक्त संवाद

खासगी शिकवण्या – एक शैक्षणिक धंदा

नामांकित सरकारी महाविद्यालयापेक्षा नामांकित खाजगी शिकवणीला प्रवेश घेणे प्रतिष्ठेचा प्रश्न मानला. त्यातही कहर म्हणजे शिकवणीसह एकात्मिक महाविद्यालय (Integrated College) घेणे कसे गरजेचे आहे हे पालकांना...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्लास्टिक बंदी पोकळ बडगा

खरे तर सर्वांना ह्याआधी फक्त कमी जाडीच्या पातळ पिशव्यावर बंदी आहे असे वाटत होते. पण पाण्याच्या बिसलरी बाटल्या, थंड पेये बाटल्या, केकचे प्लास्टिक डबे, प्लेट...
विशेष संपादकीय

महागाईचा भस्मासुर

जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, अडते आणि दलाली कमी होऊन महागाईचा दर कमी करण्याचा प्रयत्न करुन लोकांना दिलासा द्यावा नाहीतर ऐन उन्हाळ्यात महागाईचा भस्मासुर गरीब जनतेला जाळून...
विशेष संपादकीय

भय इथले संपत नाही !..

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे याचीही राजकारण्यांनी व पोलीस प्रशासनाने नोंद घेणे महत्वाचे आहे. हे कमी म्हणून कि काय आज एक महाराष्ट्रात, डोंबिवलीत काळजाचा थरकाप...
काय चाललयं अवतीभवती

बंद शाळा, परीक्षा अन् राजकीय अनास्था 

उत्तरप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगना आणि  दिल्लीच्या सरकारने आपल्यापेक्षा जास्त रुग्ण असूनसुद्धा शाळा सुरु केल्या आहेत. मग पुणे मुंबईमध्ये शिवाय आणखी काही शहरे जेथे रुग्ण संख्या...
विशेष संपादकीय

मोदी सरकार `हा` महत्वपूर्ण निर्णय घेणार का ?

समान नागरी कायदा काळाची गरज सध्याच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर आम्ही अनुच्छेद ४४ नक्की भारतात आणू असे सांगितले होते, पण ७ वर्षे झाली पण हा विषय...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406