नामांकित सरकारी महाविद्यालयापेक्षा नामांकित खाजगी शिकवणीला प्रवेश घेणे प्रतिष्ठेचा प्रश्न मानला. त्यातही कहर म्हणजे शिकवणीसह एकात्मिक महाविद्यालय (Integrated College) घेणे कसे गरजेचे आहे हे पालकांना...
खरे तर सर्वांना ह्याआधी फक्त कमी जाडीच्या पातळ पिशव्यावर बंदी आहे असे वाटत होते. पण पाण्याच्या बिसलरी बाटल्या, थंड पेये बाटल्या, केकचे प्लास्टिक डबे, प्लेट...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, अडते आणि दलाली कमी होऊन महागाईचा दर कमी करण्याचा प्रयत्न करुन लोकांना दिलासा द्यावा नाहीतर ऐन उन्हाळ्यात महागाईचा भस्मासुर गरीब जनतेला जाळून...
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे याचीही राजकारण्यांनी व पोलीस प्रशासनाने नोंद घेणे महत्वाचे आहे. हे कमी म्हणून कि काय आज एक महाराष्ट्रात, डोंबिवलीत काळजाचा थरकाप...
उत्तरप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगना आणि दिल्लीच्या सरकारने आपल्यापेक्षा जास्त रुग्ण असूनसुद्धा शाळा सुरु केल्या आहेत. मग पुणे मुंबईमध्ये शिवाय आणखी काही शहरे जेथे रुग्ण संख्या...