February 6, 2025

राजेंद्र घोरपडे

विश्वाचे आर्त

पावसाळ्यातील पाणी उन्हाळ्यातही लाभ देते

काही माणसांचे स्वभावही असेच असतात. विशेषता राजकारणी मंडळींचे. ते असेच वादळी वाऱ्यासारखे गर्जना करत येतात. अन् वादळ संपल्यावर लुप्त होतात. काही कालावधीपूरतेच त्यांचे अस्तित्व असते....
विश्वाचे आर्त

साधनेसाठी आवश्यक मनाची भावशुद्धी

मनात कोणतेही विकार उत्पन्न होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी. मन दुषित असेल तर साधनेत मन रमणार नाही. मनातील हे दोष, शंका यांचे निरसन...
विश्वाचे आर्त

नित्य गोडी वाढवणारे ज्ञानामृत

वाचन संस्कृती टिकावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज वाटू लागली आहे. वाचनाचे महत्व आता पटवून सांगावे लागत आहे. नव्या पिढीसमोर आता माध्यम बदलले आहे. ज्ञान मिळवण्याचे...
विश्वाचे आर्त

शारीरिक तप भरास येण्यासाठी…

अनुभवातूनच, अनुभूतीतूनच शिष्यामध्ये हळूहळू बदल घडत असतो. त्याच्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यात हा बदल जाणवायलाही लागतो. या बदलाने शरीरात होणारा उत्कर्ष म्हणजेच शारीरिक तप भरास आले...
विश्वाचे आर्त

उत्तम साधनेसाठी हवा योग्य आहार

काहीतरी पोटासाठी खावे म्हणून आहार केला जातो. याचा परिणाम शरीर, मन आणि बुद्धीवरही होतो हे लक्षात घ्यायला हवे. शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आवश्यक भाजीपाला,...
विश्वाचे आर्त

उतारवयात मनाची स्थिरता हेच रोगावरचे औषध

शरीराप्रमाणे माणसाच्या मनाचे, स्वभावाचेही असेच आहे. वय वाढेल तसे स्वभाव बदलत राहतो. तारुण्यात मन तरुण असते. एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीचा पटकन् राग येतो. अन्यायाविरुद्ध मन...
विश्वाचे आर्त

गुरुमाऊलीच्या प्रेमातूनच आत्मज्ञानाची गोडी

माऊली आपल्या मुलाला प्रेमाने समजावते. त्याचे अपराध आपल्या पोटात घेते. त्याच्या चुका सुधारते. संतही असेच असतात. ते भक्ताचे अपराध पोटात घेतात. त्याला कवटाळतात. त्यांच्या या...
विश्वाचे आर्त

दुष्टांच्यातील दुष्टत्व संपवणे हेच अध्यात्म

भक्तांच्या मनात सद्विचारांची बीजे पेरतात. त्याला अंकुर फुटतोच. दुष्टांमध्येही सद्विचारांचा अंकुर फुटतो. मन परिवर्तन होते. यातूनच ताे भक्त देवत्वाला पोहोचतो. यासाठी केलेली पापे विसरा आणि...
विश्वाचे आर्त

खरे समाधान कशात ? हे ओळखायला हवे…

चांगल्या गोष्टींचा मोह करायला हवा. लोभ करायला हवा. अशाने चांगले विचार आपोआपच मनात उत्पन्न होतील. आपोआपच सत्कर्म घडेल. चांगल्या विचारांची सवय मनाला लावायला हवी. दुष्ट...
विश्वाचे आर्त

मानवता धर्माची गरज

जगातील सर्व धर्म हे मानवतेचीच शिकवण देतात. तरीही जगात अशांतता आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण केली जाते. स्पर्धा लावली जाते. सत्तेच्या हव्यासापायी तंटे लावले जातात. अशा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!