February 5, 2025

राजेंद्र घोरपडे

विश्वाचे आर्त

ब्रह्मसंपन्नतेच्या स्वप्नपूर्तीसाठी…

बाबा महाराज आर्वीकर म्हणतात, ध्यान ही करावयाची गोष्ट नव्हे. सप्रेम ज्ञानच साधकाला, भक्ताला ध्यानारूढ करते शुष्कज्ञान नव्हे ! ध्यान सुरु झाले म्हणजे ज्ञान व ध्यान...
विश्वाचे आर्त

साधनेची लढाई नेमकी कशासाठी ?

साधनेतून स्वतःची ओळख करून घ्यायची असते अन् स्वतः आत्मज्ञानी व्हायचे असते. जीवन जगताना ही जाणिव सदैव राहावी यासाठी साधना आहे. अनुभुती घेऊन जीवन सुखकर करण्यासाठी...
विश्वाचे आर्त

खरे देवदर्शन घडण्यासाठीच साधना

साधनेचे हे फायदे विचारात घेऊन तरी साधना करायला हवी. खरे देवदर्शन घडण्यासाठी साधना करायला हवी. कारण अनुभवातूनच शरीरात असणाऱ्या आत्म्याचा आपणास बोध होतो. आत्मज्ञानाची अनुभुती...
विश्वाचे आर्त

इंद्रियांनाच गुंतवा साधनेच्या स्वरात

इंद्रियांना मिळालेल्या अनुभवावरून मनावर परिणाम होत असतो. यासाठी इंद्रिये नित्य अन् शाश्वत सुखात गुंतवायला हवीत अर्थातच ती साधनेत गुंतवायला हवीत. इंद्रियांना साधनेची गोडी लागली तर...
विश्वाचे आर्त

जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न हवा

कोण अधिक कमावतो. कोण पोटापुरतेच कमावतो. कोण काहीच कमवत नाही. तरीही तो जीवन जगत असतो. अधिक कमवणाऱ्यालाही दुःख होते. पोटापुरते कमवणाऱ्यालाही दुःख होत असते. काहीच...
जाहीरात

ज्ञानेश्वरीतील ओव्यावर निरुपण असणारी पुस्तके

...
विश्वाचे आर्त

विचारांचा अवतार अविनाशीच…

आपले मन हे वेगवेगळ्या विचारात अडकलेले आहे. त्यामुळे ते सतत विचलित होते. त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मनातील चंचलतेमुळेच आपणास अपेक्षित यश प्राप्त होण्यात...
विश्वाचे आर्त

स्वतःची स्वतःतील अर्धमाविरुद्ध लढाई

काय होतयं, चालतयं की अशी मानसिकता ठेवून हे युद्ध जिंकता येत नाही. कारण अशा मानसिकतेमुळे स्वतःमध्येच आपण गुतूंन पडू शकतो. त्यातून बाहेर येणे आवश्यक आहे....
विश्वाचे आर्त

साधनेत सावधानता ही हवीच

वेळ अद्याप गेलेली नाही. जीवंत असे पर्यंत आपण यासाठी सावध होणे गरजेचे आहे. हा मानव जन्म हा त्यासाठीच आहे हे ओळखून स्वतःची ओळख स्वतः करून...
विश्वाचे आर्त

मनातील विकारांचे खडे साधनेने दूर करणे शक्य

धीर सुटावा अशी वादळे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. पण धीर हा सुटू द्यायचा नसतो. अशा कालावधीत योग्य मार्गदर्शन अन् योग्य मार्गाची निवड ही खूप महत्त्वाची...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!