February 6, 2025

राजेंद्र घोरपडे

विश्वाचे आर्त

कर्मातूनच होतो आत्मज्ञानाचा लाभ

संत गोरा कुंभार मडकी वळत वळतच आत्मज्ञानी झाले. त्यांनी त्यांचे कर्म सोडले नाही. सर्व संत पोटा पाण्यासाठी आवश्यक कर्म करतच होते. शांततेच्या शोधात सर्व संसाराचा...
विश्वाचे आर्त

केवळ खरा शिष्यच गुरुच्या ज्ञानाचा लाभार्थी

घेणारा उत्सुक असेल तर देणाऱ्यालाही स्फुर्ती येते. यासाठी दोघांचे ऐक्य हे गरजेचे आहे. तरच हा ज्ञानसोहळा समृद्ध होतो. ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार, ज्ञान ग्रहण करण्याच्या क्षमतेनुसार...
विश्वाचे आर्त

जपाचे शब्द बुद्धीच्या डोळांनी पाहावेत

साधनेने मनाची प्रसन्नता वाढते. मन आनंदी राहाते. मनातील राग-द्वेषाची भावना कमी होते. साहजिकच मनाच्या या स्थितीने आरोग्यास लाभ होतो. चेहरा तजेलदार होतो. शरीराच्या कातडीसही तेज...
विश्वाचे आर्त

स्वतःमध्ये विश्व पाहा अन् स्वतःच विश्व व्हा 

जीवनाचा अर्थ शोधावा लागतो. या जगात आपण एकटे नाही तर हे जग म्हणजेच आपण आहोत. आपल्या ठिकाणी हे जग पाहायला शिकायचे आहे. म्हणजेच आपण आपली...
विश्वाचे आर्त

मन साधनेत रमण्यासाठी हे करा

सद्गुरु यासाठीच आपले कान मागतात. कारण कानाने तो गुरुमंत्र ऐकायचा असतो. जपाचा, मंत्राचा तो स्वर स्वतःच्याच कानाने ऐकण्याचा प्रयत्न केल्यास साधना निश्चितच फलद्रुप होते. साधनेत...
विश्वाचे आर्त

स्व:च्या ओळखीतूनच विश्वाचे ज्ञान

उर्जेचा नियम आहेत. उर्जा एका रुपातून दुसऱ्या रुपामध्ये परावर्तीत होऊ शकते. म्हणजे तिचे वहन होऊ शकते. पण ती कधीही नष्ट होत नाही. म्हणजेच ती अमर...
विश्वाचे आर्त

ब्रह्म हेच आहे कर्म

आत्मज्ञान प्राप्तीसाठीही कर्म करावेच लागते. पण येथे ब्रह्म हेच कर्म आहे. सो ऽ हमची अखंड साधना हेच कर्म आहे. संसारात राहूनही हे कर्म करता येते....
विश्वाचे आर्त

सो ऽ हम भाव म्हणजे काय ?

मनाला सो ऽ हम ची गोडी लावावी लागते. मन एकदा सो ऽ हममध्ये लीन झाले की मग मनातील अन्य विचार आपोआपच थांबतात. विचार थांबले की...
विश्वाचे आर्त

ब्रह्मवस्तूच्या वेगळेपणाची अनुभूती

कोण हुशार असतो. तर कोण मठ्ठ असतो. म्हणून या दोघांमध्ये असणारा आत्मा हा वेगळा नसतो. देहातील गुणापासून हा आत्मा वेगळा आहे. गुणानुसार आत्मा बदल नाही....
विश्वाचे आर्त

सण, उत्सवात हवी योग्य आध्यात्मिक बैठक

वेशेला तिचा पती कोण असे म्हणून विचारले तर ती प्रत्येकालाच आपला पती मानते असे लक्षात येईल. त्यामुळेच ती अखंड सौभाग्यवती असते. तसे आपण अंधपणे प्रत्येक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!