March 14, 2025

काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

‘ अक्षरसागर ‘ चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचाचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. यामध्ये शिक्षणतज्ञ प्राचार्य डाॅ. मा. गो. माळी यांना भुदरगड साहित्य भुषण – 2020...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पाण्यासाठी कोणत्या तरतुदी हव्यात ?

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी असायला हव्यात. अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी, कृषीसाठी कसा विचार व्हायला हवा. पिण्याच्या पाण्या संदर्भात अर्थसंकल्प 2021-22 मध्ये अपेक्षा आहेत ? या संदर्भातील...
काय चाललयं अवतीभवती

निकेतचा संदेश पत्र संग्रह हा दुर्मीळ खजिना – विलास गुर्जर

दादर : निकेतच्या संदेश पत्र संग्रहातील हा खजिना दुर्मीळ आहे. प्रत्येकाने त्यातील सगळी पत्र वाचली पाहिजेत. हा अमुल्य ठेवा वर्षानुवर्षे काम केल्यानंतर अथक परिश्रमाने जमा झालेला...
काय चाललयं अवतीभवती

प्रा. डाॅ. चंद्रकांत पोतदार यांना ‘शिविम’ साहित्य पुरस्कार

हलकर्णी ( ता. चंदगड ) – येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा. डाॅ. चंद्रकांत पोतदार यांच्या ‘सृजनगंध’ या समीक्षा ग्रंथास तासगाव (सांगली) येथे ‘शिविम’...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेती पंप वीज बिलांची दुरुस्ती करताना `ही` घ्या काळजी

राज्य सरकारने कृषि पंप वीज बिल सवलत योजना २०२० जाहीर केली आहे. ही योजना राबविताना राज्यातील सर्व शेती पंप वीज ग्राहकांची थकीत वीज बिले तपासली...
काय चाललयं अवतीभवती

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन येथे होणार १२ मार्चला

संमेलनाच्या निमित्ताने साहित्यिक संभाजीराजे यांचे काम समाजासमोर यावे, यातून युवकांना प्रेरणा मिळावी असा उद्देश ठेवूनच संमेलनाचे आयोजन केले जाते. दशरथ यादव मुख्य संयोजक, छत्रपती संभाजी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हिमनग – अदृश्य भीषण वास्तव

सांख्यिकी खात्यामध्ये सरकारची अशा प्रकारची ढवळाढवळ हा अक्षम्य गुन्हा आहे असे मी मानतो व ही गंभीर बाब आहे. आम्ही पंतप्रधान, गृहमंत्री आणि एनसीआरबीला 10 स्मरणपत्रे...
काय चाललयं अवतीभवती

सामाजिक चळवळीचा महाग्रंथ

संघर्ष या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजे प्रा. एन. डी. पाटील. सुमारे साडेसात दशकांच्या संघर्षशील आयुष्यात एन. डी. पाटील यांनी अनेक लढे केले. तळागाळातल्या माणसांसाठी संघर्ष...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

टाकावू वस्तूपासून सजवली सुंदर बाग…(व्हिडिओ)

आपल्याकडे घरात अनेक टाकावू वस्तू असतात. पण त्याचा उपयोग आपण कोठेच करत नाही. हा कचरा आपल्या घराचे सौंदर्य सुद्धा बिघडवतो. त्यामुळे हा कचरा फेकून देणे...
काय चाललयं अवतीभवती

“वुई….द रीडर्स’…आगळावेगळा व्हाॅट्सअप ग्रुप

डॉ. अविनाश मोहरिल हे इंग्रजीचे प्राध्यापक. अमरावती विद्यापीठात ते कार्यरत आहेत; पण कामाच्या जबाबदारीतून पुस्तक वाचनाची सवय मोडल्याचे डॉ. मोहरिल यांच्या लक्षात आले. यासाठी त्यांनी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!