April 25, 2024

Category : संशोधन आणि तंत्रज्ञान

संशोधन आणि तंत्रज्ञान

अंड्याच्या कवच्याचे उपयोग

एका अभ्यासानुसार भारतात वर्षभरात 1,90,000 टन अंड्यांच्या कवच्यांचा कचरा तयार होतो. जगभरात अंड्यांच्या कवच्यांच्या कचऱ्याची समस्या भावी काळात उत्पन्न होऊ शकते. कारण याचे विघटन योग्य...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कृषी क्रांतीचे शिलेदार – कृषि शास्त्रज्ञांच्या गाथा

संशोधकांनी दिलेले इशारे आणि सुचवलेल्या उपायाप्रमाणे कार्य करणारे अनेक महामानव कार्यरत आहेत. मात्र त्यांचेही प्रयत्न अपुरे पडतात. तरीही अशा लोकांचे कार्य समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे असते. हे...
संशोधन आणि तंत्रज्ञान

शिवरायांची धर्मनीती: एक आकलन

शिवाजी महाराज हा राजा जगावेगळा होता. तो कोणत्याच जातिधर्माचा द्वेष करणारा नव्हता. परधर्माचा आदर करणारा होता. सर्वसमावेशी’ घोरण अंमलात आणणारा द्रष्टा, विवेकी, राजा होता. या...
काय चाललयं अवतीभवती

तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी प्रस्ताव पाठवा

साधना साप्ताहिकाच्यावतीने तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी अर्ज व प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ असून विविध विषयावरील संशोधनासाठी ही अभ्यासवृत्ती...
संशोधन आणि तंत्रज्ञान

विज्ञानाचा आधार घेत संगतपणे कथन करणाऱ्या विज्ञान कथा

अमळनेर येथे 2 ते 4 फेब्रु. दरम्यान होणार्‍या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ रंजन गर्गे यांना “मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल” या...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ऊसाचा नवीन वाण : फुले ऊस १३००७

ऊसाचा नवीन वाण : फुले ऊस १३००७अखिल भारतीय ऊस समन्वित योजनेच्या द्विपकल्पीय विभागातून महाराष्ट्रासह इतर सहा राज्यासाठी ऊसाचा फुले ऊस १३००७ हा नवीन वाण प्रसारीत...
संशोधन आणि तंत्रज्ञान

संत चोखामेळा यांच्या जीवनचरित्राची नव्याने मांडणी करणारा ग्रंथ

एखाद्या संत वा महामानवांच्या जीवनचरित्राचे लेखन एखादा अभ्यासक विवेकी व चिकित्सक दृष्टिने करतो तेव्हा ते चरित्र, चरित्र म्हणून महत्त्वाचे ठरते. अधिक वस्तुनिष्ठतेच्या जवळ जाते. ही...
काय चाललयं अवतीभवती

दृकश्राव्य दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्यातील क्रांती – श्रीराम पेंडसे

दृकश्राव्य दिवाळी अंक म्हणजे मराठी साहित्यातील क्रांती आहे. साहित्य क्षेत्रात अशा नवनवीन कल्पना उदयास याव्यात, असे मत ज्येष्ठ रंगमंच व चित्रपट अभिनेते श्रीराम पेंडसे यांनी...
संशोधन आणि तंत्रज्ञान

डिजीटायझेशन प्रणालीमुळे बांधकाम विभागाला सोन्याचे दिवस !

केल्याने होत आहे रे आधि केलिचे पाहीजे या पारंपारिक प्रचलित म्हणी प्रमाणे तसेच भारत रत्न विश्वेश्वरैया यांच्या कोणतीही तांत्रिक समस्या सहज सुंदर पध्दतीने सोडविता येते...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

प्रदुषण नियंत्रणासाठी पंजाबमध्ये भाताच्या पेंढ्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प

भाताच्या पेंढ्याचा वापर करून पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठीच्या इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी पंजाब मध्ये भटिंडा येथे 1,400 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या एचपीसीएलच्या सेकंड जनरेशन...