भूजल हे भु-तापमान नियंत्रणात मोठी भूमिका बजावते. भूजल पातळी खोल जाण्यानं, जलधर रिकामे झाल्याने भु-तापमान वाढून कितीतरी ईतर समस्या निर्माण होतात. वृक्षलागवड न टिकणे हा
‘ मुंबईत उष्णता तर उर्वरित महाराष्ट्रात आल्हाददायक ‘ मुंबईसह कोकणातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आजपासुन ३ दिवस म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यंत उष्णतेची
संत तुकारामांचे प्रागतिक विचार आजच्या प्रगत आधुनिक युगात तर ही त्वरा करणे, वेळ पाळणे आणि प्रयत्नशील राहणे म्हणजे यशाची गुरुकिल्ली होय. तुकारामांचे विचार हे शाश्वत
साधनेचे हे फायदे विचारात घेऊन तरी साधना करायला हवी. खरे देवदर्शन घडण्यासाठी साधना करायला हवी. कारण अनुभवातूनच शरीरात असणाऱ्या आत्म्याचा आपणास बोध होतो. आत्मज्ञानाची अनुभुती
“उत्सव! लोकशाहीचा…” दोन दिवस प्रचंड ताण सहन करावा लागला. अर्थात इतरांना फारसं देणं घेणं नसतं. कामच आहे त्यांच पगार घेतात ते…. सरकारकडून.पण बरं वाटतं कोणी
साने गुरुजींनी पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण केले. त्या उपोषणाला यश आल्यामुळे दलित, बहुजनांना दर्शन मिळू लागले. त्यांनी समाजातील अमानवीयता मिटविण्यासाठी आयुष्यभर
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नैसर्गिक मधुर आवाजच नष्ट झाला आहे. नव्या पिढीला या निसर्गाची ओळख व्हायला हवी तर मग निसर्ग संवर्धनासाठी उपाय योजायलाच हवेत. पक्ष्यांचा चिवचिवाट
सन २०१४ व २०१९ मध्ये मोदींना देशात पर्याय नव्हता व २०२४ मधेही देशपातळीवर पर्याय नाही. पण इंडियाकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण या प्रश्नाचे उत्तर आघाडीतील २६
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील श्री होर्मुसजी एन. कामा आणि श्री कुंदन रमणलाल व्यास यांना साहित्य आणि शिक्षण (पत्रकारिता) क्षेत्रासाठी, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. अश्विन बालचंद
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406