आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नैसर्गिक मधुर आवाजच नष्ट झाला आहे. नव्या पिढीला या निसर्गाची ओळख व्हायला हवी तर मग निसर्ग संवर्धनासाठी उपाय योजायलाच हवेत. पक्ष्यांचा चिवचिवाट मनाला कसा प्रफुल्लित करतो, त्याचे ते गोड स्वरात मनाची गोडी वाढवतात. हा निसर्ग जोपासायचा असेल तर अशा छोट्या छोट्या उपाययोजना करायला हव्यातच…पाहा करता येते का ?…
- फडणवीस दिल्लीला खरचं जाणार का हो…
- डॉ. अतुल मोहोड यांची सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती
- इंधन दराची अपारदर्शकता… मोदी सरकारचे अपयश ! Failure of Modi government
- महाराष्ट्र बदनाम हुआ डार्लिंग तेरे लिये…!
- शहाजीराजांचा दरबार – भारतीय सांस्कृतिक समन्वयाची प्रयोगशाळा





