आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नैसर्गिक मधुर आवाजच नष्ट झाला आहे. नव्या पिढीला या निसर्गाची ओळख व्हायला हवी तर मग निसर्ग संवर्धनासाठी उपाय योजायलाच हवेत. पक्ष्यांचा चिवचिवाट मनाला कसा प्रफुल्लित करतो, त्याचे ते गोड स्वरात मनाची गोडी वाढवतात. हा निसर्ग जोपासायचा असेल तर अशा छोट्या छोट्या उपाययोजना करायला हव्यातच…पाहा करता येते का ?…
- ज्ञानेश्वरीतील ‘निमित्त’ तत्त्वाचा गूढ अर्थ
- दुर्मिळ ‘कॉर्प्स फ्लॉवर’चा कोल्हापुरात बहर : शिवाजी विद्यापीठात सुरणाच्या फुलोऱ्याने वेधले लक्ष
- काटेमुंढरीची शाळा : गांधी-विनोबांच्या ‘नयी तालीम’चा जिवंत प्रयोग
- साहेब, मी आपल्याला शेवटचा नमस्कार करू शकलो नाही, मला क्षमा करा…
- ज्ञानेश्वरीतून उलगडणारे मुक्तीचे अद्वैत तत्त्वज्ञान
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी





