आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नैसर्गिक मधुर आवाजच नष्ट झाला आहे. नव्या पिढीला या निसर्गाची ओळख व्हायला हवी तर मग निसर्ग संवर्धनासाठी उपाय योजायलाच हवेत. पक्ष्यांचा चिवचिवाट मनाला कसा प्रफुल्लित करतो, त्याचे ते गोड स्वरात मनाची गोडी वाढवतात. हा निसर्ग जोपासायचा असेल तर अशा छोट्या छोट्या उपाययोजना करायला हव्यातच…पाहा करता येते का ?…
- भारतीय लोकशाहीच्या ‘चौथ्या स्तंभा’चे ढासळते बुरुज
- वर्तमानाचे रूपक ठरलेली विज्ञानकाल्पनिका : बुटक्यांचे बेट
- कथा धार्मिक प्रथांच्या आणि जीवनप्रवास….. एका विचार धारेचे दोन प्रवाह.
- अनुदानित महाविद्यालयांना खासगी विद्यापीठ बनविणे व्यवहार्य ?
- मूग-उडीद उत्पादनात हेक्टरी १५ क्विंटल वाढ शक्य
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी





