आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नैसर्गिक मधुर आवाजच नष्ट झाला आहे. नव्या पिढीला या निसर्गाची ओळख व्हायला हवी तर मग निसर्ग संवर्धनासाठी उपाय योजायलाच हवेत. पक्ष्यांचा चिवचिवाट मनाला कसा प्रफुल्लित करतो, त्याचे ते गोड स्वरात मनाची गोडी वाढवतात. हा निसर्ग जोपासायचा असेल तर अशा छोट्या छोट्या उपाययोजना करायला हव्यातच…पाहा करता येते का ?…
- टेलिफोनचा शोध !
- आत्मशांती हा सर्वात मोठा खजिना कसा होतो प्राप्त ?
- पेरणीपूर्वी अशी करा भातावर बीजप्रक्रिया
- प्रयोगशाळा आणि जमीन यांच्यातील दरी कमी करण्यासाठी सरकार वचनबद्ध
- ‘अभ्यास’ व्यर्थ जात नाही तर जो मार्ग गुरु सांगतो, तो अखेर ‘फलदायी’ ठरतोच
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.