आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नैसर्गिक मधुर आवाजच नष्ट झाला आहे. नव्या पिढीला या निसर्गाची ओळख व्हायला हवी तर मग निसर्ग संवर्धनासाठी उपाय योजायलाच हवेत. पक्ष्यांचा चिवचिवाट मनाला कसा प्रफुल्लित करतो, त्याचे ते गोड स्वरात मनाची गोडी वाढवतात. हा निसर्ग जोपासायचा असेल तर अशा छोट्या छोट्या उपाययोजना करायला हव्यातच…पाहा करता येते का ?…
- भारतात रस्ते अपघातामध्ये होणाऱ्या मृतांच्या संख्येत वाढ
- थक्क होऊन जावे असा हा कोलटकर कवितापट
- शनिवार पासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार!
- मायक्रो‘सॉफ्ट’चा झटका !
- प्रभा प्रेरणा काव्य पुरस्कार कवी सफरअली इसफ यांच्या ‘अल्लाह ईश्वर ‘ काव्यसंग्रहाला जाहीर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.