February 16, 2026
Home Page 267
काय चाललयं अवतीभवती

अवकाळीचे वातावरण अजुन ३ दिवस

अवकाळीचे वातावरण अजुन ३ दिवस  खान्देश, मराठवाडा व विदर्भातील एकूण २२ जिल्ह्यात ( विशेषतः जळगांव, बुलडाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली, वर्धा ह्या
संशोधन आणि तंत्रज्ञान

पाण्याचे विभाजन करून हायड्रोजन निर्मितीसाठी भारतीय व जर्मन पेटंट

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील रसायनशास्त्र अधिविभागातील प्रा. (डॉ.) सागर दा. डेळेकर आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी प्रमोद अभंगराव कोयले यांनी नॅनो समिश्रे आधारित हायड्रोजन निर्मितीसाठी पाण्याचे
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

धडाडीच्या प्रशासक डॉ. उषा इथापे

शिवाजी विद्यापीठाच्या प्रारंभ काळातील कुलसचिव व धडाडीच्या प्रशासक डॉ. उषा इथापे (१९२६- २००६) यांच्या कार्यकर्तृत्वाचा व आठवणींचा वेध घेणारा हा ग्रंथ… डॉ. रणधीर शिंदे,३-अ, पंचशील
काय चाललयं अवतीभवती

‘दमसा’ तर्फे यावर्षीपासून २५ हजारांचा वि. स. खांडेकर राज्यस्तरीय पुरस्कार

‘दमसा’ तर्फे यावर्षीपासून २५ हजारांचा वि. स. खांडेकर पुरस्कार दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने राज्यस्तरीय वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्या नवनवी अवजारे

जाणून घ्या नवनवी अवजारे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शेतीच्या अन्य कामांसाठी लागणार छोटी मोठी अवजारे विकसित केली आहेत . या अवजारांची उपयुक्तता शेतकऱ्यांना
सत्ता संघर्ष

सीमालढ्याचा सर्वांगाने वेध घेणारे पुस्तक – लोकलढा

सीमालढा ज्यांनी जीवंत आणि ज्वलंत ठेवला असे अनेक सत्याग्रही त्याग, समर्पण, निष्ठा यांची प्रतिके. या सर्वांच्या परिश्रमाला त्यागाला, न्याय मिळणार का ? प्रश्न केव्हा सुटणार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भरडधान्य पिकांना भविष्यात मोठी मागणी

भरडधान्य पिकांबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढविणे गरजेचे आहे. जागरूकता वाढल्याने या पिकांची मागणी वाढेल आणि परिणामी भरडधान्य पिके मुख्य पिके म्हणून नावारूपाला येतील. तसेच ‘ग्राहक’
मुक्त संवाद

दाहक वैश्विक वास्तवाचा वेध घेणारी कादंबरी कडेलूट

प्राचार्य शिवाजीराव बागल पंढरपूर यांनी संस्कृती प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व डॉ श्रीकांत पाटील लिखित कडेलूट या कादंबरीवर लिहिलेले पुस्तक परिक्षण…. प्रा. शिवाजीराव बागल,
सत्ता संघर्ष

जेलमध्ये असून मुख्यमंत्रीपदावर कसे ?

मद्य धोरण घोटाळ्यात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाला व त्यातील ४५ कोटी रुपये हवालामार्फत गोव्याच्या निवडणुकीत आपने वापरले असा आरोप ईडीने केला आहे. घोटाळ्यातील पैसे आजवर
सत्ता संघर्ष

लोकसभा निवडणूकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे -” एआय” चे गारुड !

लोकसभा निवडणूकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे -” एआय” चे गारुड! माहिती तंत्रज्ञान क्षेत्र मानवी  कल्पनेच्या पुढे विस्तारत आहे. त्याच्या माध्यमातून  सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांवर सध्या धुमाकूळ
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓