May 17, 2026
Home Page 268
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भारत – तैवान यांच्या दरम्यान सेंद्रीय उत्पादनांसाठी परस्पर मान्यता करार

या एमआरएमुळे तांदूळ, प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थ, ग्रीन/ब्लॅक आणि हर्बल चहा, औषधी वनस्पतींपासून निर्मित उत्पादने इत्यादींसारखी प्रमुख भारतीय सेंद्रीय उत्पादने तैवानला निर्यात करण्याचा मार्ग प्रशस्त होणार
काय चाललयं अवतीभवती

विदर्भ संशोधन मंडळाच्या ग्रंथ पुरस्कारासाठी आवाहन

नागपूर – विदर्भ संशोधन मंडळातर्फे डॉ. सुरेश डोळके स्मृती ग्रंथ पुरस्कार व प्रा. श्री.मा. कुलकर्णी ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन सचिव डॉ. राजेंद्र वाटाणे यांनी
मुक्त संवाद

तुमचे खांदे दुखत आहेत ? वेळीच काळजी घ्या…

काही वेळा अचानक खांदेदुखी होते. हे लक्षण हृदयविकाराचा झटका येण्याचेही असू शकते. तसेच खांद्याला इजा झाल्यास, रक्तस्राव होत असल्यास तसेच सूज असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवावे.
मुक्त संवाद

देहविक्रीसाठी हॉटेलवर बोलवलं अन्…

तनिषा म्हणाली, “सर, मला हॉटेलसाठी मोठ्या प्रमाणात मागणी येते. हॉटेल मालकच ग्राहकांना माझ्यासाठी इथला संपर्क देतात; पण हॉटेलवर गेल्यावर कधीतरी एखादी रात्र छान जाते. एखादा
कविता

पांडूरंग पांडूरंग

भक्तीभावे होऊन दंग गाईन मी अभंग ।तुझ्या दारी पायी चालत येईन मी श्रीरंग ।। धृ ।। पांडूरंग पांडूरंग । पांडूरंग पांडूरंग ।श्रीहरि विठ्ठल । जय
कविता

अधीर मन झाले

अधीर मन झाले टाळ, मृदुंगात दंग झालाभक्तीचाहा पुर लोटलाअधीर मन माझे कितीनयनातही विरह दाटला… तुझे नाम ओठात राहीप्रपंचाला विसरुन जाईअखंड हरीनाम गजरतुझ्या भक्तीत लीन होई…
सत्ता संघर्ष

भाविकांच्या मृत्यूकांडानंतरही भोलेबाबा नामानिराळा…

चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांमध्ये आग्रा, मथुरा, पिलभित, कासगंज, अलिगड येथील बाबाचे अनुयायी असल्याचे सांगण्यात येते. यापूर्वी प्रयागराज कुंभ मेळ्यात ४० भाविकांचा मृत्यू झाला होता. रतनगडच्या नवरात्री
मुक्त संवाद

घशातील जंतुसंसर्ग यावर उपाय

घशाचा दाह किंवा घशात खवखवणे ह्या आजाराला शास्त्रीय भाषेत फॅरेनजायटिस असे म्हणतात. म्हणजे जंतू दोष अथवा जंतुसंसर्ग होय हे सर्दी किंवा फ्लू प्रमाणेच घशाला होणारे
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्रात पावसासाठी वातावरण अनुकूल

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

संत तुकारामांच्या अभंगात अध्ययनाच्यादृष्टीने मार्गदर्शक तत्त्वप्रणाली

तुकारामांनी दैनंदिन जीवनशैली सुद्धा अर्थपूर्ण असावी असेही यातून अपेक्षित केले आहे. अप्रत्यक्षपणे आजच्या शिक्षण पद्धती व अध्ययन यादृष्टीने मार्गदर्शक तत्त्वप्रणाली सांगितली आहे. व्यावहारिक कौशल्ये सांगून
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406