‘पाताळ आणि पृथ्वी’ अशा दोन्ही लोकात घडणारी आणि पूर्वजन्माचे गुपित रहस्यमयरित्या उलगडून दाखवणारी ही कथा काळ आणि प्रवृत्तीच्या प्राचीन आदिबंधाचे वेधक दर्शन घडवते. डॉ. पी.
भारतीय संस्कृतीत अवतारवाद सुद्धा मान्य केला गेला आहे. पण हा अवतारवाद गुरू-शिष्य परंपरेला मानणारा आहे. त्या परंपरेतूनच त्याचे संवर्धन होत असते. अनादी कालापासून या भूमीत
हे कुठेतरी थांबायला हवे. भाषिक व्यवहारात स्त्रीत्वाचा अपमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी स्त्रीशी निगडित असणार्या प्रत्येक बाबीचा आदर आपण स्वतः आधी केला
तुझं नि माझं नातं असं असावंप्रेम दुनियेतील गजबजलेलं गाव असावं तुझं नि माझं नातं अस असावंअबोलीच्या फुलासारखं अबोल परी न बोलताच मनातल्या भावना समजणारं तुझं
गझलकट्टा निवेदन अमळनेर, जि. जळगाव (महाराष्ट्र) येथे २, ३ आणि ४ फेब्रुवारी २०२४ या तीन दिवसात होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील गझलकट्टा
मराठी साहित्य संमेलनासाठी नवोदितांना आवाहन जळगाव – येत्या २, ३ आणि ४ फेब्रुवारीला जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत
प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा हवेच्या प्रदूषणाची कारण मीमांसा करणारा विशेष लेख. भारतातील अनेक प्रमुख शहरांतील हवेच्या प्रदूषणाची पातळी ही धोकादायक स्थितीत आहे. राजधानी दिल्लीसह मुंबई,
नवरा-बायकोचं भांडण होतं ,मग न जेवताच दोघे ऑफिसला जातात……….कधी नव्हे ते बायको पुढाकार घेऊन व्हाट्सअँप चॅटिंग करते; बायको:- ” sorry “ नवरा:- ठीक आहे. बायको:-
रेशीम उद्योगासारख्या महिन्याला उत्पन्न देणाऱ्या शेती उद्योगाचा विचार करणे आवश्यक आर.जी.कांबळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी कोल्हापूर : शेतकऱ्यांकडे ज्या वेळेला शेतात माल तयार होतो, त्यावेळेला
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406