May 16, 2026
Home Page 291
सत्ता संघर्ष

अब की बार; महाराष्ट्र मोलाचा…

सन २०१४ व २०१९ मध्ये मोदींना देशात पर्याय नव्हता व २०२४ मधेही देशपातळीवर पर्याय नाही. पण इंडियाकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण या प्रश्नाचे उत्तर आघाडीतील २६
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांची ओळख…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील श्री होर्मुसजी एन. कामा आणि श्री कुंदन रमणलाल व्यास यांना साहित्य आणि शिक्षण (पत्रकारिता) क्षेत्रासाठी, वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. अश्विन बालचंद
काय चाललयं अवतीभवती

पावसाची शक्यता महाराष्ट्रात कश्यामुळे वाढली ?

मतदानाच्या दिवशीही पावसाची शक्यता ‘ अजुन किती दिवस आहे हा अवकाळी? महाराष्ट्रातील  (संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खान्देश तसेच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर )
विशेष संपादकीय

वृत्तपत्र स्वातंत्र्याची जगभरात वाढती गळचेपी

“रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स” नावाची एक आंतरराष्ट्रीय बिगर सरकारी संस्था आहे. जगभरातील पत्रकार किंवा प्रसिद्धी माध्यम क्षेत्रातील व्यक्तींचा होणारा छळ किंवा विविध देशांमध्ये त्यांच्याशी होत असलेले
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय विद्यासागर साहित्य पुरस्कार जाहीर…

राज्यस्तरीय विद्यासागर साहित्य पुरस्कार जाहीर… गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर ) येथील विद्यासागरचे राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. कादंबरी, कथासंग्रह आणि बालसाहित्य या
संशोधन आणि तंत्रज्ञान

अखईं ते जालें तुकारामः हिंदुस्तानी परिवेशात…

तुकारामांचे कार्य क्रेंदस्थानी ठेवून वैदिक, बौद्ध, भागवत, नाथ, सूफी अशा अनेक परंपरांचे अवलोकन आणि त्या अनुषंगाने मराठी, हिन्दी, उर्दू, पंजाबी इत्यादी भाषांमधल्या जवळपास तीनशे रचनांवर
गप्पा-टप्पा

तुकारामांचा शोध ही निरंतर चालणारी गोष्ट – प्रा. समीर चव्हाण

तुकारामांचा शोध ही निरंतर चालणारी गोष्ट – प्रा. समीर चव्हाण तुकारामांचा शोध ही निरंतर चालणारी गोष्टअसे प्रतिपादन प्रा. समीर चव्हाण यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची  शक्यता

महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची  शक्यता मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार (दि.१६ मे) पर्यन्त ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी
मनोरंजन

नारायण खराडे आतल्या जाणिवेचा रंगकर्मी

वर्तमानाला भिडणारे नाट्य दिग्दर्शक नारायण खराडे यांचे नाटक पाहणे म्हणजे स्वतःचीच उलट तपासणी असते. या गुणी नाटककाराच्या नाट्यविचारांची ओळख करून देणारा हा लेखन प्रपंच. अजय
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406