February 15, 2026
Home Page 324
विश्वाचे आर्त

पावसाळ्यातील पाणी उन्हाळ्यातही लाभ देते

काही माणसांचे स्वभावही असेच असतात. विशेषता राजकारणी मंडळींचे. ते असेच वादळी वाऱ्यासारखे गर्जना करत येतात. अन् वादळ संपल्यावर लुप्त होतात. काही कालावधीपूरतेच त्यांचे अस्तित्व असते.
काय चाललयं अवतीभवती

गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर

वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार संहित्यकृतीना गावगाडा साहित्य पुरस्कार देण्यात येतात. २०२२
काय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष

‘स्वाभिमानी’चे रायगडावरून जनजागृती अभियान

रायगड : केंद्र आणि राज्य सरकार शेतकरीविरोधी आहे, या सरकारचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी ९० दिवसांच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानाची सुरुवात शनिवारी (ता.
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी महिलांसाठी वत्त्कृत्व स्पर्धा

कोल्हापूरः येथील स्वयंसिद्धाच्या प्रेरणेने साकारलेली स्वयंप्रेरिका महिला सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित यांच्यावतीने कै. सौ. सरोजिनीदेवी विश्वनाथ पाटील तथा काकीजी यांच्या ५४ व्या स्मृतिदिनानिमित्त महिलांसाठी वत्त्कृत्व
मुक्त संवाद

ग्राम देशासी पोषक

ग्राम देशासी पोषक मूल्यात्मक समाज निर्मितीसाठी आणि प्रत्येकाला जीवनाचा ऐहिक आनंद उपभोगण्यासाठी ग्रामगीतामय व्यवस्था गावोगावी होणे काळाची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड आणि घाटकुळ या
संशोधन आणि तंत्रज्ञान

हॅकिंगच्या विळख्यात “चॅट-जीपीटी” चे वापरकर्ते

कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधरित “चॅट जीपीटी” सारख्या सुविधा तुम्ही वापरत असाल तर तुमचे अकाउंट हॅक होऊन त्यातून सर्व गोपनीय माहिती विकली जात असल्याच्या घटना
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जल, जंगल, जमीन यांचा समतोल साधण्याची गरज

उत्सव नव्हे गरज !मागील काही वर्षांपासून तापमानवाढ टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज सर्वच देश व्यक्त करतात. ठोस पावले मात्र छोट्या देशांनी उचलली. यासाठी जल, जंगल आणि
विश्वाचे आर्त

साधनेसाठी आवश्यक मनाची भावशुद्धी

मनात कोणतेही विकार उत्पन्न होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी. मन दुषित असेल तर साधनेत मन रमणार नाही. मनातील हे दोष, शंका यांचे निरसन
मुक्त संवाद

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी

भक्ती सुखाची गोडी वेगळीच असते. मनाला सुख लाभणे म्हणजे आयुष्याला चैतन्याचा स्पर्श होणे. सुखाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. या सुखाला अंतपार नसतो. भक्तीचे सुख आयुष्याला
मुक्त संवाद

कानडा राजा पंढरीचा !

कर्मयोग साधता साधता ईश्वर भक्तीकडे वळल्याशिवाय जीवनात मोक्ष साधता येत नाही. आत्म कल्याणासाठी मोह सोडून अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक भगवंताला आळवावे. हा भक्ती योगाचा सिध्दांत संतांनी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓