May 16, 2026
Home Page 325
मुक्त संवाद

समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता

काळजाचा नितळ तळ – समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता जागतिकीकरण ,खाजगीकरण आणि उदारीकरणातून माणसाचे जगणे कमालीचे विस्कटले आहे आणि त्यातून त्याचे अगतीकीकरण झाले आहे .हे
काय चाललयं अवतीभवती

वारी आणि तमाशातून सामान्यांचे जीवन टिपले – संदेश भंडारे

नागपूर : छायाचित्रकार प्रसिद्ध व्यक्तींना नेहमी टिपत असतात, मात्र सर्वसामान्यांचे जीवन तितक्या क्षमतेने टिपले जात नाही. म्हणूनच मी महाराष्ट्रातील दोन लोकपरंपरा वारी आणि तमाशा यांच्या
काय चाललयं अवतीभवती

मुजोर व्यवस्थेला आव्हान देण्याचे सामर्थ्य लेखणीत

कारदगा येथे झालेल्या ग्रामीण साहित्य संमलेनामध्ये संमेलनाध्यक्ष दि. बा. पाटील यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश…. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमेवर वसलेल्या गेली २५ वर्षे साहित्यसंमेलनाचा जागर
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय

माणुसकीचा देखणा गाव साहित्यिकाने शोधावा

महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन खानवडी .अध्यक्षीय भाषण – डॉ.स्वाती शिंदे – पवार, अक्षरा – शब्दम् बंगला, विटा जि. सांगली. साहित्याने रिकाम्या जागांचे अक्षर व्हावे… राष्ट्रमाता
विश्वाचे आर्त

अध्यात्म हे शाश्वत सुख देणारे शास्त्र

क्षणिक सुखाला तो शाश्वत सुख समजू लागला आहे. असेच चित्र आज सर्वत्र पाहायला मिळते आहे. पण यात राहायचे तर आपणासही बदलत्या काळानुसार, जगानुसार बदलत राहावे
काय चाललयं अवतीभवती

न्यायालय अवमान प्रकरणी उद्योजकाला एक कोटींचा दंड !

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी पिंपरीतील फिनोलेक्स कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक छाब्रिया यांना तब्बल एक कोटी रुपयाचा दंड नुकताच ठोठावण्यात आला. कंपनी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चौदा लांडग्यांनी नदी जिवंत केली….

लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत होती. त्यातून या लांडग्यांचे अस्तित्त्वच माणसाने पूर्ण संपवले होते. त्यामुळे चक्क
काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली महिला साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शशिकला गावतुरे

मूल नगरीत ३ डिसेंबरला साहित्यिकांची मांदियाळी साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्यावतीने ३
सत्ता संघर्ष

रचनात्मक आकृतिबंध उभारणारे यशवंतराव महाराष्ट्राचे खरे शिल्पकार

यशवंतराव चव्हाण आणि प्रशासन प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ पातळीपर्यंत अनेक अर्थाने यशवंतरावांच्या प्रशासनाने उर्जितावस्था आणली. समाजउभारणी करिता शिक्षणाचा उपयोग कसा होईल हा त्यांच्या चिंतनाचा प्रश्न
काय चाललयं अवतीभवती

Weather Forecast : पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता

शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर २०२३       ‘ पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता ‘ खरं तर गारपीटीचा काळ साधारण २६ जानेवारी ते १५ मार्च पर्यन्त जाणवतो. तरीदेखील पाच जिल्ह्यात
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406