May 16, 2026
Home Page 323
विश्वाचे आर्त

स्वराज्य संकल्पनेला आध्यात्मिक बैठक

स्वतःवर विजय संपादन करणे हा प्रत्येक मानवाचा धर्म आहे. देह हे राज्य आहे असे समजून त्यावर विजय संपादन करायला हवा. स्वच्या ओळखीतून हे सर्व शक्य
काय चाललयं अवतीभवती

सैनिकांच्या शौर्यगाथांवर अधिकाधिक अलक लिहिल्या जाव्यात

द्वितीय आंतरराष्ट्रीय अलक संमेलन रेणुका आर्टस् आयोजित द्वितीय आंतरराष्ट्रीय अलक (अती लघुकथा) संमेलन गुगल मीटवर पार पडलं. या संमेलनात देशविदेशातून जवळपास ३० अलककारांनी सहभाग नोंदवला.
गप्पा-टप्पा

तुम्हाला अभिनेता व्हायचे आहे, मग हे ऐकाच…

चित्रपटासाठी गोष्ट सांगण्याचे तंत्र आत्मसात करा : नाईकशिवाजी विद्यापीठात ‘स्क्रिप्ट टू स्क्रीन’ कार्यशाळेला प्रतिसाद कोल्हापूर : चित्रपट निर्मिती म्हणजे उघड्या डोळ्यांनी स्वप्ने बघायला शिकवणारी कला
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

भारतातील कृषीखाद्य प्रणालीचे रूपांतरण करण्याची गरज!

संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी संघटनेने (फूड अँड एग्रीकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ द युनायटेड नेशन्स- एफएओ) यांनी अलीकडेच जगभरातील कृषीखाद्य परिस्थितीचे संशोधन करून जागतिक कृषी
मुक्त संवाद

त्या मुलीकडे पाहून मला उगीचच का भीती वाटावी ?

मुलं मोठी झाल्यावर मात्र सारं काही विसरतात. त्यांना वाटतं आपल्या वडिलांनी आपल्याला नेहमी धाकात वाढवलं. रेल्वेतल्या म्हाताऱ्या आई-वडिलांचे अनुभव ऐकून डोळे ओलावतात. या ‘भूमी’ वर
विश्वाचे आर्त

काम वासनेचा नाश केल्यास क्रोधावर नियंत्रण शक्य

वयाच्या ठराविक कालावधीत योग्य संस्कार हे यासाठीच महत्त्वाचे आहेत. योग्य संस्कारांनी वासना नियंत्रणात ठेवली जाऊ शकते. यासाठी चांगल्या गोष्टींची आवड, संगत आपण करायला हवी. चांगल्या
विश्वाचे आर्त

शिष्याच्या राजयोगातूनच गुरुंची संजीवन समाधी ii

संत समाधीस्त झाले तरी त्यांच्यातून बोधामृताचा नित्य झरा ओसंडून वाहात असतो. साधकाने या बोधामृताच्या नित्य झऱ्याचा आस्वाद घ्यायला हवा. या बोधामृतामुळे साधक सावध होऊन नित्य
विश्वाचे आर्त

असा जिंका देहाचा किल्ला…

युद्धामध्ये दोघांचेही नुकसान होते. हे टाळायचे असेल तर युद्ध न करता शत्रूचा पराभव कसा करता येईल याचा विचार करायला हवा. देहाच्या किल्ल्याचा पराभव करण्यासाठी देहासोबत
मुक्त संवाद

भयचकित करणारी विस्मयकारक कहाणी – नागकिन्नरी

‘पाताळ आणि पृथ्वी’ अशा दोन्ही लोकात घडणारी आणि पूर्वजन्माचे गुपित रहस्यमयरित्या उलगडून दाखवणारी ही कथा काळ आणि प्रवृत्तीच्या प्राचीन आदिबंधाचे वेधक दर्शन घडवते. डॉ. पी.
विश्वाचे आर्त

गुरुदाविलिया वाटा…

भारतीय संस्कृतीत अवतारवाद सुद्धा मान्य केला गेला आहे. पण हा अवतारवाद गुरू-शिष्य परंपरेला मानणारा आहे. त्या परंपरेतूनच त्याचे संवर्धन होत असते. अनादी कालापासून या भूमीत
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406