February 19, 2026
Visit the fliif Reader download page

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
Home Page 465
कविता

नाही हरायचे…

नाही हरायचे.…. आलो तसा मज । नाही मरायचे ।नाही हरायचे । समस्यांना ।। काय म्हणतील । कोण आपल्यास ।विसरणे यास । मज आहे ।। म्हणणारे
संशोधन आणि तंत्रज्ञान

भिल्ली संस्कृतीचा परिचय

उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव तालुक्यातील भिल्लांच्या संस्कृतीचा शोध डॉ. जीजा सोनावणे यांनी भिल्ली लोकसाहित्य’ या ग्रंथाच्या माध्यमातून केलेला आहे. भिल्ल संस्कृतीला भाषा आहे, पण लिपी नाही.
कविता

आई…

आई… तिचे असणे कळले नव्हतेनसणे मला छळत आहे |आई काय असते हेआज मला कळत आहे ||फाटलेलं आभाळ कसंवेड्यासारखं गळत आहे || अस्तित्वात नसली तरीअवती भवती
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय

बोली भाषेच्या संवर्धनाचा जागर…

मराठी बाेली साहित्य संघ नागपूरचे 8 वे राज्यस्तरीय मराठी बाेली साहित्य संमेलन दाणापूर ता. तेल्हारा जि. अकाेला येथे झाले.  स्व. बापुसाहेब ढाकरे कला अकादमी आणि  कै.
विश्वाचे आर्त

सो ऽ हम भाव म्हणजे काय ?

मनाला सो ऽ हम ची गोडी लावावी लागते. मन एकदा सो ऽ हममध्ये लीन झाले की मग मनातील अन्य विचार आपोआपच थांबतात. विचार थांबले की
कविता

कसे विसरू गतवर्षाला…

कसे विसरू गतवर्षाला… कसे विसरू मीत्या गत वर्षालापावसात झालेल्या त्यातुझ्या पहील्या स्पर्शाला….. आनंद त्या स्पर्शाचा मलाशब्दात सांगता येणार नाहीसुगंध त्या प्रेमाचा माझ्याआयुष्यातून जाणार नाही…. तुझं
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

लोककलेच्या कोंदनातला अष्टपैलू हिरा

महाराष्ट्रातील लोककलेच्या कोंदनातला ड्यापाड्यातील जीवनपद्धती मांडण्याचा वसा घेतलेला हिरालाल पेंटर नावाचा वादळ. केवळ विनोदी शैलीतून लोकांचे मनोरंजन करीत नाही, तर पडेल त्या भूमिकेतून स्वतःला सिद्ध
काय चाललयं अवतीभवती

मुर्झाच्या संमेलनात झाडीबोलीचा जागर

स्वच्छ समृद्ध गाव हे राष्ट्रसंतांचे स्वप्न – ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर मुर्झा येथील २८ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात परिसंवादांची मेजवानी कुरझा पारडी जि.भंडारा (मुकूंदराज साहित्य नगरी)
मुक्त संवाद

आडवळणाच्या समाज व्यथाकथांचा प्रदेश

संपतने महाराष्ट्र व महाराष्ट्र सीमा भागातील फिरस्तीतून लोकविलक्षण अपरिचित कहाण्या शोधल्या आहेत. व्यक्ती आणि घटना-घडामोडींवरील समाजवृत्तान्तपर स्वरूपाचे हे लेखन आहे. या कहाण्या त्याने चमकदार पॉलिश
विश्वाचे आर्त

ब्रह्मवस्तूच्या वेगळेपणाची अनुभूती

कोण हुशार असतो. तर कोण मठ्ठ असतो. म्हणून या दोघांमध्ये असणारा आत्मा हा वेगळा नसतो. देहातील गुणापासून हा आत्मा वेगळा आहे. गुणानुसार आत्मा बदल नाही.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

इये मराठीचिये नगरी

विश्वासार्हता जपणारी माणसं

Skip to content ↓